शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विजेच्या धक्क्याने म्हैस ठार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

प्राप्त माहितीनुसार, गणेशनगर येथील गोपालक बळीराम बाळबुद्धे जनावरांना चारायला जात होते. संविधान चौकात नगरपंचायतद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलयंत्र लावण्यात ...

प्राप्त माहितीनुसार, गणेशनगर येथील गोपालक बळीराम बाळबुद्धे जनावरांना चारायला जात होते. संविधान चौकात नगरपंचायतद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलयंत्र लावण्यात आले असून ३ वर्षांआधी लावल्यापासून ते बंद आहे. या यंत्रासाठी वीज खांब लावण्यात आले असून खांबातील वीज गळतीमुळे सभोवताल पसरलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह होता. चरायला जात असणाऱ्या जनावरांपैकी एक म्हैस खांबाजवळ गेली व विजेच्या धक्क्याने ती जागीच मरण पावली. हा प्रकार बघून बाळबुद्धेनी तिकडे धाव घेतली असता त्यांचे पाय पाण्यात जाताच त्यांना विजेचा धक्का बसला. मात्र ते कसेबसे पाण्याबाहेर निघाल्याने थोडक्यात बचावल्याने जीवित हानी टळली. घटनेची नोंद पशुवैद्यकीय विभाग, पोलीस ठाणे आणि वीज विभागाने घेतली आहे. तर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाळबुद्धे यांनी केली आहे.