शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

खरीपाच्या तोंडावर बोगस बियाणे बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:02 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याचीे शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या पथकावर प्रश्न चिन्ह : शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याचीे शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यात बियाणे, खते यांचाही समावेश आहे. दरवर्षी जिल्ह्यात बियाण्यांमध्ये शेतकºयांची फसगत होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.बियाण्यांचा काळाबाजार थांबावा व शेतकºयांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने जिल्हा आणि तालुका पातळीवर भरारी पथके तयार केली आहे. मात्र यानंतरही बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याची माहिती आहे. लगतच्या मध्यप्रदेश राज्यातून बोगस बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याचे कृषी विभागाने समोर आणले. नागपूर येथे विक्रीला जाणाºया बोगस बियाण्यांचा व्यापार करणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना सुध्दा बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे.बोगस बियाण्यांची तस्करी मध्यप्रदेशातून नागपूरात होत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्यप्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाºया एकाकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले.त्यांच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाकडून तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांना अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येतात. यामध्येही शेतकºयांना बोगस बियाण्यांचे वाटप होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे.लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवणी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे तयार करुन हे बियाणे पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात विक्रीला येत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे कृषी विभागाने बोगस बियाण्यांच्या काळा बाजारावर नियंत्रण ठेवून शेतकºयांना दर्जेदार बियाणे कसे मिळतील?यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.