शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतात विहिरीऐवजी बोअरवेल खोदा

By admin | Updated: November 26, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येतो.

गोंदिया : शेतकऱ्यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येतो.महाराष्ट्र शासनाद्वारे विहिरी बांधून देण्याची योजना आहे. परंतु ही योजना काही ठराविक शेतकऱ्यांसाठी असते. त्यामुळे आता शासनाने विहिरीऐवजी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल खोदून द्यावी व त्यावर समर्सिबल पंप बसवून विद्युत जोडणीसुद्धा करून द्यावी. एका विहिरीची किंमत तीन लाख रूपये असून या किंमतीत तीन शेतकऱ्यांच्या शेतात तीन बोअरवेल्सचे काम होऊ शकते, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री दीपक कदम यांनी केली आहे. विहिरींच्या बांधकामाला अधिक खर्च येतो. मात्र तेवढ्याच रकमेत अनेक शेतकऱ्यांना बोअरवेल्सचा लाभ मिळू शकतो.पाटबंधारे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणद्वारे शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरमध्ये ते बोलत होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित नागपूर येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ढवळे यांनी मागणी खरी असून अशा प्रकारच्या प्रस्तावाबाबत चर्चा आयुक्त नागपूर यांच्याशी करावी. तसेच त्यांच्यामार्फत शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविण्याची माहिती दिली. सदर शिबिराला जिल्ह्यातील २५० शेतकरी उपस्थित होते. या वेळी दीपक कदम यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)