शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

५० क्विंटलपर्यंत धानाला मिळणार बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:03 IST

मागे राज्य शासनाने परिपत्रक काढून धानाची बोनस मर्यादा पाच क्विंटल ठेवली होती. ही मर्यादा चुकीची असून ती ५० क्विंटल करण्याची मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश येवून शासनाने नवीन परिपत्रक काढले.

ठळक मुद्देशासनाचे नवीन परिपत्रक : विजय रहांगडाले यांच्या मागणीला यश

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : मागे राज्य शासनाने परिपत्रक काढून धानाची बोनस मर्यादा पाच क्विंटल ठेवली होती. ही मर्यादा चुकीची असून ती ५० क्विंटल करण्याची मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश येवून शासनाने नवीन परिपत्रक काढले. आता ५० क्विंटलपर्यंत धान विकणाऱ्या शेतकºयांना याचा लाभ मिळणार आहे.यापूर्वी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१७-१८ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त प्रतिक्विंटल २०० रूपये प्रोत्साहनपर रक्कम राज्य शासनाने मंजूर केली होती. यात पाच क्विंटलची मर्यादा होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली होती. शेतकºयांनी आमदार रहांगडाले यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत पाच क्विंटलची मर्यादा रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच ५० क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक क्विंटलची मर्यादा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. यावर आ. रहांगडाले यांनी, शासनाशी बोलणी करून त्वरित सुधारणा करण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले होते.आ. रहांगडाले यांनी अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच बोनस मर्यादा पाच क्विंटल फारच कमी आहे. परिपत्रकात चुकीचे दर्शविण्यात आल्याचे लक्षात आणून दिले. यावर दोन्ही मंत्र्यांनी बोनस मर्यादा पाच क्विंटल नसून ५० क्विंटल असल्याचे सांगितले. या निर्णयाची त्वरित प्रत काढण्याचे आश्वासनही आ. रहांगडाले यांना दिले.अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक (खरेदी १०१८/प्र.क्र. ५९/नापु २९ दि. १९ एप्रिल २०१८) व शासन निर्णय (दि.१८ एप्रिल २०१८) काढून प्रति शेतकरी पाच क्विंटल मर्यादाऐवजी प्रति शेतकरी ५० क्विंटल मर्यादा समजण्यात यावी, असे शुद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता ५० क्विंटल धान विकणाºया शेतकºयांना एक लाख रूपये मिळू शकतील. याबद्दल आ. रहांगडाले यांनी शासनाचे आभार मानले. शासनाने परिपत्रकात यापूर्वी परिच्छेद ५ मधील ओळ क्रमांक २ मध्ये, याकरिता १२.५० कोटी रूपयांची तरतूद केली होती. त्याऐवजी १०० कोटी असे वाचावे, असे कळविण्यात आले आहे. हे परिपत्रक राज्याचे उपसचिव सतीश सुुपे यांनी काढले आहे.धान बोनस मर्यादा पाच क्विंटल मर्यादा खोडून ५० क्विंटल केल्याने राज्य शासन तसेच तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांचे आभार क्षेत्रातील नागरिकांनी मानले आहे.