शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

रक्तदान करून वाचना दुसऱ्यांचे जीवन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

खातिया : रक्तदानाने आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. यामुळेच रक्तदानाला जीवदान व महादान म्हटले जाते. यामुळे आपण रक्तदान करून ...

खातिया : रक्तदानाने आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. यामुळेच रक्तदानाला जीवदान व महादान म्हटले जाते. यामुळे आपण रक्तदान करून दुसऱ्यांचे जीवन वाचवावे असे प्रतिपादन बिरसी विमानतळचे संचालक विनय ताम्रकार यांनी केले.

बिरसी विमानतळावर येथे गुरूवारी (दि.१५) भारतीय विमानपत्तन प्राधीकरणच्यावतीने अभीनव भारत ६५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, डॉ. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान अकॅडमीचे संचालक कृष्णेन्दु गुप्ता, रमा के.रमन, बिरसी विमानतळ समितीचे सदस्य डॉ. प्रशांत कटरे, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेंद्र निरमातकर, एन.एम.टी.आयचे मुख्य उडान प्रशिक्षक दीपक चंद्रन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बिरसी विमानतळ कर्मचाऱ्यांसह अनेकांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. नितीन तिरपुडेे यांनी एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का बसल्यावर प्रथमोपचार कसे करावे यावर सर्वांना मार्गदर्शन केले.