शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

भाजपा-शिवसेना एका नाण्याच्या दोन बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा ...

ठळक मुद्देअशोक चव्हाण : काँग्रेस जनसंघर्ष यात्रा सडक-अर्जुनीत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आपण दोेघे भाऊ-भाऊ सर्वकाही वाटून खावू, अशा म्हणीप्रमाणे सरकार चालत आहे. या सरकारला अधिकारी, बेरोजगार आणि व्यापारी कंटाळले म्हणून अशा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे विचार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.काँग्रेस पक्षातर्फे धानाला २५०० रुपये हमीभाव व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असे मुद्दे घेवून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या येथील दुर्गा चौकात शुक्रवारी (दि.११) आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. नशिम खान, माजी. आ. सेवक वाघाये, माजी आ. रामरतन राऊत, आ. गोपालदास अग्रवाल, संघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.सदस्य सरिता कापगते, अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, डॉ. बबन कांबळे, गायत्री इरले, माया चौधरी, मिरा झोडवणे, रियान शेख, निशांत राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजू पटले, अनिल राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी विखे पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ४ वर्षापासून अभ्यासच करीत असून त्यामध्ये ते फेल झाले आहे. घरघुती गॅस सिलींडरचे भाव वाढले आहे. धानाला भाव नाही. कर्जमाफीसाठी तीन ते चार वेळा निकष बदलले परंतु त्यांना जमू शकले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवणे आवश्यक असून याकरिता ही जनसंपर्क यात्रा काढण्यात आली असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी मांडले. संचालन राजू पटले यांनी केले. आभार अनिल राजगिरे यांनी मानले.