शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:20 IST

वैयक्तीक लाभाच्या प्रत्येक योजना सर्वांपर्यंत पोहचल्या तरच शासनाचा उद्देश पूर्ण होणार. गोर-गरिबांसाठी शासन योजना बनविते. मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात अधिकारी उदासीन आहेत. शासनाच्या या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत वैयक्तीक लाभ योजनांच्या शिबिरात ते बोलत होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : आसोली येथील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैयक्तीक लाभाच्या प्रत्येक योजना सर्वांपर्यंत पोहचल्या तरच शासनाचा उद्देश पूर्ण होणार. गोर-गरिबांसाठी शासन योजना बनविते. मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात अधिकारी उदासीन आहेत. शासनाच्या या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत वैयक्तीक लाभ योजनांच्या शिबिरात ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, प्रत्येकापर्यंत योजना पोहचविण्यासाठी आमदारांच्या मार्गदर्शनात शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे समाजातील अंतीम व्यक्तीपर्यंत या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगीतले.शिबिरात आमदार अग्रवाल यांनी अर्जदारांच्या समस्या ऐकून त्यांना सोडविण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. शिबिरात सर्वाधीक तक्रारी रेशनकार्ड संबंधी प्राप्त झाल्या. तर २५० हून अधिक अर्जदारांनी विविध योजनांसाठी अर्ज सादर केले.यात ८० उत्पन्नाचे दाखले, १५ संजय गांधी व श्रावण बाळ योजना, ३४ रेशनकार्ड, २२ मतदानकार्ड संबंधी अर्ज आले असून १७ प्रमाणपत्र शासकीय वैद्यकीय अधिकाºयांनी दिले.शिबिरासाठी मिथुन पटेल, चमन बिसेन, चैतन्य बहेकार, बंटी भेलावे, विठ्ठल करंडे, रवि तरोणे, नामदेव वैद्य, रणजीत गणवीर, हरिचंद कावळे यांनी सहकार्य केले.अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाईशिबिरात आमदार अग्रवाल यांनी, गोर-गरिबांना वैयक्तीक लाभाच्या योजना देण्यासाठी अधिकाºयांनी शक्य ते प्रयत्न करावे असे सांगीतले. तसेच एखाद्याही अर्जदाराला टोलविण्याचे किंवा त्रास देण्याचे काम केल्यास त्या अधिकाºयांवर कठोर कारवाई केली जाणार असा इशाराही त्यांनी दिला.