शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सौंदर्यीकरण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:28 IST

सडक-अर्जुनी : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याला अतिक्रमणाने विळखा घातला असून ते सर्व काढून ...

सडक-अर्जुनी : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याला अतिक्रमणाने विळखा घातला असून ते सर्व काढून पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी सर्व बौद्ध बांधव व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांना बुधवारी निवेदन दिले.

कोहमारा-गोंदिया राज्य मार्गावर शहराच्या मध्यभागी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. परंतू पुतळ्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रम प्रसंगी नागरिकांना मुख्य मार्गावर उभे राहावे लागते. अशात एखाद्या वेळी अप्रिय घटना टाळता येत नाही. शिवाय रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही नाहक त्रास होतो. पुतळ्यालगतचे अतिक्रमण काढून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी बौद्ध बांधव व भारतीय बौद्ध महासभेने केली आहे. शिष्टमंडळात भारतीय महासभेच्या जिल्हा महासचिव नीना राऊत, तालुकाध्यक्ष वर्षा शहारे, सरचिटणीस स्वाती शहारे, संस्कार उपाध्यक्ष कविता चौधरी, शहर अध्यक्ष चंद्रकांता मेश्राम, शहर महासचिव रंजिता मेश्राम, कार्यकर्ता वीणा लाडे, सदाराम लाडे, जागेश्वर वैद्य व शहर सचिव जयंत शहारे उपस्थित होते.