शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

सामान्यांच्या पोटाला चिमटा

By admin | Updated: October 25, 2015 01:45 IST

महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे.

वाढत्या महागाईने अडचणीत : तांदूळ-गहू साधारण, डाळी आवाक्याबाहेरगोंदिया : महागाई नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसतानाच या महागाईने त्रस्त सर्वसामान्य लोकांना पोटाला चिमटा घेऊन राहावे लागत आहे. त्यांना दोन वेळचे जेवणही पोटभर घेणे दुरापास्त झाले आहे. महागाईच्या या काळात तांदूळ-गहू साधारण असले तरिही डाळी मात्र आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असून त्यांचे बजेट बिघडले आहे. आता दिवाळीचा सण साजरा तरी कसा करायचा असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत. महागाईचे चक्र असे फिरत आहे की, चैनीच्या वस्तूंवर दिलासा मिळत असून खान्याच्या वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. एकीकडे धानाला मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. सध्याच्या या तेजीच्या बाजारात तांदूळ, गहू व तेलाचे भाव साधारण दिसून येत आहेत. वाढ असली तरिही यात साधारण वाढ होत असल्याने नागरिकांच्या पचणी पडत आहे. तांदळाचे भाव सध्या दोन हजार २०० रूपयांपासून तीन हजार ८०० रूपयांपर्यंत आहेत. यात गहू सुद्धा दोन हजार २०० ते दोन हजार ४०० रूपयांच्या घरात दिसून येत आहे. डाळीनी मात्र रेकॉर्ड ब्रेक तेजी घेतली आहे. तुरीची डाळ १८ हजारांच्या घरात पोहचली असून उडदाची डाळ १६ हजार रूपयांची घरात आहे. अशा या परिस्थितीत ग्राहकच काय तर व्यापाऱ्यांनाही फटका बसत असून डाळींची खरेदी करणारा ग्राहकच नसल्याचे धान्य विक्रेता संजय अमृते सांगतात. धान्यांच्या त्यातही डाळींच्या या सध्याच्या भावाकडे बघता सर्वसामान्यांचे दोन वेळचे जेवणच हिरावल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. महागाईच्या या कचाट्यात सर्वसामान्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल जनता करीत आहे. (शहर प्रतिनिधी)