शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाबासाहेबच जीवनाचे एक महाकाव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:01 IST

सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे.

ठळक मुद्देनागेश वाहुरवाघ : आंबेडकरी कवीसंमेलन उत्साहात पार पडले

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे. असे मार्मीक उद्गार आंबेडकरी कवीसंमेलनाचे अध्यक्ष, लघु चित्रपट निर्माता व प्रसिद्ध कवी नागेश वाहुरवाघ यांनी केले.येरांडी येथे रविवारी पार पडलेल्या पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कविता सादर करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे छत्तीसगडचे डब्ल्यू.कपूर, यवतमाळचे गझलकार रमेश बुरबुरे, पंढरपूरच्या स्वाती बंगाळे, नागपूरचे कवि संजय गोडघाटे, लिलाधर गायकवाड, डॉ.माधवी झोडे, वैभव ओगले, ब्रम्हपुरीच्या डॉ.सुकेसिनी बोरकर, गौतम राऊत, आमगावच्या प्रियंका रामटेके, आवळगावचे अमरदीप लोखंडे, गडचिरोलीचे खेमदेव हस्ते, सौंदडचे अनिल मेश्राम, खेमराज भोयर, माणिक गेडाम, बापू इलमकर, शैलेंद्र बोरकर, एकनाथ बुद्धे उपस्थिती होते.संमेलनाचे आयोजन लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेनी केले होते. संचालन मंगेश जनबंधू तर आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कवि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निवेश बोरकर, नितीन तागडे, धम्मदीप मेश्राम, पराग फुलेकर, अश्विन फुलेकर, उल्हास रामटेके, सुमित गणवीर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर