शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

बाबासाहेबच जीवनाचे एक महाकाव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:01 IST

सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे.

ठळक मुद्देनागेश वाहुरवाघ : आंबेडकरी कवीसंमेलन उत्साहात पार पडले

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे. असे मार्मीक उद्गार आंबेडकरी कवीसंमेलनाचे अध्यक्ष, लघु चित्रपट निर्माता व प्रसिद्ध कवी नागेश वाहुरवाघ यांनी केले.येरांडी येथे रविवारी पार पडलेल्या पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कविता सादर करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे छत्तीसगडचे डब्ल्यू.कपूर, यवतमाळचे गझलकार रमेश बुरबुरे, पंढरपूरच्या स्वाती बंगाळे, नागपूरचे कवि संजय गोडघाटे, लिलाधर गायकवाड, डॉ.माधवी झोडे, वैभव ओगले, ब्रम्हपुरीच्या डॉ.सुकेसिनी बोरकर, गौतम राऊत, आमगावच्या प्रियंका रामटेके, आवळगावचे अमरदीप लोखंडे, गडचिरोलीचे खेमदेव हस्ते, सौंदडचे अनिल मेश्राम, खेमराज भोयर, माणिक गेडाम, बापू इलमकर, शैलेंद्र बोरकर, एकनाथ बुद्धे उपस्थिती होते.संमेलनाचे आयोजन लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेनी केले होते. संचालन मंगेश जनबंधू तर आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कवि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निवेश बोरकर, नितीन तागडे, धम्मदीप मेश्राम, पराग फुलेकर, अश्विन फुलेकर, उल्हास रामटेके, सुमित गणवीर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर