शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बाबासाहेबच जीवनाचे एक महाकाव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:01 IST

सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे.

ठळक मुद्देनागेश वाहुरवाघ : आंबेडकरी कवीसंमेलन उत्साहात पार पडले

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे. असे मार्मीक उद्गार आंबेडकरी कवीसंमेलनाचे अध्यक्ष, लघु चित्रपट निर्माता व प्रसिद्ध कवी नागेश वाहुरवाघ यांनी केले.येरांडी येथे रविवारी पार पडलेल्या पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कविता सादर करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे छत्तीसगडचे डब्ल्यू.कपूर, यवतमाळचे गझलकार रमेश बुरबुरे, पंढरपूरच्या स्वाती बंगाळे, नागपूरचे कवि संजय गोडघाटे, लिलाधर गायकवाड, डॉ.माधवी झोडे, वैभव ओगले, ब्रम्हपुरीच्या डॉ.सुकेसिनी बोरकर, गौतम राऊत, आमगावच्या प्रियंका रामटेके, आवळगावचे अमरदीप लोखंडे, गडचिरोलीचे खेमदेव हस्ते, सौंदडचे अनिल मेश्राम, खेमराज भोयर, माणिक गेडाम, बापू इलमकर, शैलेंद्र बोरकर, एकनाथ बुद्धे उपस्थिती होते.संमेलनाचे आयोजन लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेनी केले होते. संचालन मंगेश जनबंधू तर आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कवि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निवेश बोरकर, नितीन तागडे, धम्मदीप मेश्राम, पराग फुलेकर, अश्विन फुलेकर, उल्हास रामटेके, सुमित गणवीर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर