शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सात दिवसांपासून एटीएम बंद

By admin | Updated: May 5, 2017 01:38 IST

बँकांनी नागरिकांना एटीएमचा चस्का लावून दिला. एटीएममुळे पैसे काढण्यात नागरिकांना सुविधा होऊ लागली.

नागरिकांची पायपीट : पैशांसाठी ताटकळत राहण्याची पाळी ुुबाराभाटी : बँकांनी नागरिकांना एटीएमचा चस्का लावून दिला. एटीएममुळे पैसे काढण्यात नागरिकांना सुविधा होऊ लागली. मात्र आता एटी एम सेवा बंद पडून राहत असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी त्रास होत आहे. ग्रामीण भागासोबतच शहरात सुध्दा पैसे काढण्याचे व्यवहार एटीएमद्वारे होत आहे. अर्जुनी-मोरगाव येथे चार एटीएम मशीन आहेत. भारतीय स्टेट बँकेचे एटीएम खराब झाले आहे. बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे राहत नाही. देना बँकेचा एटीएम एक महिन्यापासून कुलूप लागले आहे. तर को-आॅपरेटीव्ह बँकेचे एटीएम बंद पडून आहे. अशा कारभारामुळे शेतकरी व सामान्य लोकांची आठवड्यापासून पायपीट सुरु आहे. मात्र यातून कोणताच उपाय दिसत नाही. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून पैशांसाठी कामे अडून जातात. शिवाय दैनंदिन जिवनातील इतर कामे करण्यासाठी पैशांची गरज पडते. त्यात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने विड्रॉल करण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी आहे. त्यात एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली असून बँकांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिक बँक व एटीएम समोर बसून आपल्या व्यथा कुणाला सांगावे असा प्रश्न करीत आहेत. त्वरीत एटीएम सुरू करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत. (वार्ताहर)