शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

पुनर्वसन पॅकेज त्वरित वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:26 IST

तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : मंत्रालय विशेष आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.बिरसी प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मंजूर करण्यात आले. मात्र या पॅकेजचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यास विलंब केला जात आहे. त्याचीच दखल आ.अग्रवाल यांनी प्रकल्पग्रस्तांना त्वरीत पॅकेजची रक्कम देण्यात यावी. पॅकेज वाटपातील अडचणी त्वरीत दूर करण्यात याव्या. यासाठी मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीला विमान प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल.शर्मा आणि संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पॅकेज वाटपाला विलंब होत असल्याबाबत अग्रवाल यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज मंजूर होवून जवळपास १० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही पॅकेजची रक्कम प्रकल्पग्रस्तांना मिळालेली नाही. बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधीत झालेल्यांना घरांचा आणि जमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नाही. विमान प्राधिकरणाकडून विविध कारणे देत टाळटाळ करण्याचा प्रकार योग्य नसल्याचे सांगत अग्रवाल यांनी अधिकाºयांना चांगलेच फटकारले. विमानतळामुळे कामठा-परसवाडा या मार्गाचे अधिग्रहणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ये-जा करण्यासाठी खुला ठेवण्याचे आणि रस्त्याची दुरूस्ती करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले.