शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:25 IST

यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी/डाकराम : यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या आमसभेत एकमुखाने तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव घेण्यात आला.सदर ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आले. तसेच सहकारी आयुक्त व जिल्हाधिकारी गोंदिया यांना सुध्दा प्रती पाठविण्यात आल्या आहेत.खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची आमसभा पार पडली. अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले होते. अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे सभापती डॉ. चिंतामन रहागडाले, माजी सभापती वाय.टी. कटरे, सेवा सहकारी सुकडीचे अध्यक्ष विलास मेश्राम, तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभूळकर, छबीलाल पटले, पारस पटले, कटरे, तेजराम चव्हाण, जयप्रकाश खोब्रागडे, खोब्रागडे, रमेश कटरे, यादोराव कटरे, बुधन पटले, मोहनलाल कटरे, जगदिश मुखेर, अरुण पटले, महादेव रहांगडाले, पप्पू कटरे, प्रकाश कटरे, शीला टेंभरे, लाला गजभिये, बंसोड, सर्व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.या वेळी सर्व शेतकºयांना कृषी बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या हस्ते स्टील कटोरी वाटप करुन सत्कार करण्यात आला. आमसभेचे कार्यवृत्तांत सचिव जयप्रकाश खोब्रागडे यांनी सादर केले. प्रास्ताविक साहेबराव बंसोड यांनी मांडले. संचालन रविंद्र बंसोड यांनी केले. आभार लाला गजभिये यांनी मानले. कार्यक्रमासाठी खडकी-डोंगरगाव येथील शेतकरी व तरूणांनी सहकार्य केले.