शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आमगाव नगर परिषदेचा ठराव सर्वसंमतीने पारीत

By admin | Updated: June 20, 2017 00:53 IST

आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषद स्थापना व्हावी यासाठी नागरिकांचा लढा सुरु आहे.

नागरिकांचा लढा : शासनाने त्वरित निर्णय घ्यावालोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषद स्थापना व्हावी यासाठी नागरिकांचा लढा सुरु आहे. यात ग्रामविकास विभाग मंत्रालयाने समायोजित ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश करण्यासाठी नवीन ठरावाची मागणी केली. यात आमगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभेत नागरिकांनी नगर परिषद व्हावी यासाठी सर्वसहमतीने ठराव पारित केला.आमगाव ग्रामपंचायतचा वाढत्या लोकसंख्याबळावर शासनाने नगर परिषद स्थापन करावी, यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. परंतु राज्य शासनाने आमगाव ग्रामपंचायतला २०१५ मध्ये नगर पंचायतचा दर्जा बहाल करुन परिपत्रक काढले. यावर नागरिकांनी नगर पंचायत विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन पूर्वीच्या मागणीप्रमाणे नगर परिषदेचा दर्जा द्यावा, यासाठी रिट याचिका दाखल केली. यात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी नगर पंचायत रद्द करुन नगर परिषद स्थापना करावी यासाठी शासनाने निर्णय घ्यावे, असा निर्णय दिला.आमगाव नगर परिषदेचा विषय न्यायालयाच्या निर्णयानंतरही शासनाकडे प्रलंबित आहे. तर नगरविकास विभागाने जानेवारी २०१६ मध्ये आमगाव नगर परिषदेत आठ ग्रामपंचायतचा समावेश करण्यासंदर्भात ३२ घोषणा काढली. तसेच ग्रामविकास विभाग मंत्रालयाने समायोजित ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश करण्यासाठी नवीन ठरावाची मागणी केली. यात आमगाव ग्रामपंचायतने नगर परिषद स्थापनेचा ठराव सर्वसंमतीने विशेष ग्रामसभेत पारित केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी.सी. मेश्राम, प्रशासक येळे यांनी सभेत विषय ठेवला. या विषयाला सर्व संमतीने यशवंत मानकर यांनी मंजुरीला सादर केला. याला उत्तम नंदेश्वर यांनी दुजोरा दिला.