शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

कटंगी प्रकल्पासाठी सन २०१२ पासून जमीन संपादित करण्यात आली; मात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मागील नऊ वर्षांपासून मिळालेला नव्हता. ...

कटंगी प्रकल्पासाठी सन २०१२ पासून जमीन संपादित करण्यात आली; मात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मागील नऊ वर्षांपासून मिळालेला नव्हता. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रविकांत बोपचे यांना याबाबत निवेदन दिले होते. यामध्ये शेतकऱ्यांनी, उपविभागीय कार्यालय (तिरोडा) येथे मागील ५-१० वर्षांपासून पाठपुराव्यानंतरही मोबदल्यासंबंधी सकारात्मक प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत मोबदल्याकरिता ताटकळत राहावे लागत असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती बोपचे यांना मिळताच त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांना याबाबत माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत खासदार पटेल व माजी आमदार जैन यांनी बोपचे यांच्या निवेदनावर संबंधित उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व पटवारी यांना प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित विभागाद्वारे नियमानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे. याबद्दल शेतकरी चंदुलाल जोशी, नंदू जोशी, अनुसया सोनेवाने, बाबूलाल नाईक, दुर्गा बारेवार, उमाकांत चन्ने, शिशूला राऊत, भोजराज कटरे, कुशमन कटरे, साहेब चौधरी यांनी खासदार पटेल, माजी आमदार जैन व बोपचे यांचे आभार मानले.