शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:11 IST

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक....

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात आला.महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी व्यक्ती आणि ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले. सन २०१५ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेला बळकटी देण्यासाठी केलेल्या कार्यामुळे शर्मा यांना जिल्हास्तरावरील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कार गुरूवारी (दि.९) वर्धा येथील विकास भवनात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार आशीष देशमुख, जलसंधारण सचिव एकनाथ डबले, आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रोहयो आर.टी. शिंदे, तसेच भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा येथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व कृषी अधीक्षक उपस्थित होते.