शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

७० टक्के व्यापार राहणार बंद

By admin | Updated: March 21, 2015 01:59 IST

समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. तसेच समाज, धर्म व आराध्य देवाप्रती आपली श्रद्धा समर्पीत रहावी हे मुख्य ध्येय बाळगून येथील सिंधी ....

गोंदिया : समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. तसेच समाज, धर्म व आराध्य देवाप्रती आपली श्रद्धा समर्पीत रहावी हे मुख्य ध्येय बाळगून येथील सिंधी पंचायतच्यावतीने आराध्य दैवत झुलेलाल चेट्रीचंड दिनानिमित्त शहरातील समस्त सिंधी समाजबांधवांनी आजच्या दिवशी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिंधी समाजातील प्रमुख संस्था सिंधी नवयुवक मंडळाकडून आवाहन करण्यात आले असून समाजातील सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांत दुकान बंद ठेवली जाणार असल्याचे स्टिकर्स लावले आहेत. आजच्या युगात कुणालाही समाज व समाजबांधव वा आपल्या आराध्य देवी- देवतांसाठी वेळ उरलेला नाही. मॉडर्न म्हणविणाऱ्या या युगाची ही व्यथा आहे. फक्त पैसा कमविणे व आपल्या परिवारापुरते जीवन जगणे हे आजचे ध्येय राहिले आहे. अशात मात्र कधीतरी काही अडचण आल्यास पैशापेक्षा हा समाजच धावून येतो हे तेवढेच वास्तव्य आहे. हीच वास्तविकता आपल्या समाजबांधवांच्या नेहमी लक्षात रहावी यासाठी येथील सिंधी समाजाने एक वेगळीच युक्ती शोधली. त्याचे असे की, साई झुलेलाल सिंधी समाजाचे आराध्य दैवत असून त्यांचा जयंती दिवस सिंधी समाजासाठी अत्यंत अमूल्य दिवस असतो. माणूस त्या देवाच्या आशिर्वादानेच नाव, पैसा व मानसन्मान मिळवितो. असे असतानाही कित्येक जणं आपल्या देवा करिता एक दिवस देण्यासाठी पुढे येत नसतात. ही बाब लक्षात घेत सिंधी नवयुक मंडळाने झुलेलाल यांच्या जयंती दिनी एकही समाजबांधव आपले दुकान उघडणार नाही असे आवाहन केले आहे. मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा असून त्या दिवशी समाजबांधव समाजाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला हा दिवस देवाच्या सेवेत लावतात. शहरात आज प्रत्येक क्षेत्रात सुमारे ७० टक्के व्यापारी सिंधी समाजातले आहेत. त्यामुळे झुलेलाल जयंती उत्सव दिनी शहरातील सिंधी समाजबांधवांची सर्वच दुकाने बंद राहतील. (जिल्हा प्रतिनिधी)