शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.जीएसटी लागू ...

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.जीएसटी लागू करण्यापूर्वी कोणत्याही व्यापाºयाशी व्यवहार करता येत होता. मात्र आता जीएसटी भरणाºयाच व्यापाºयाशी व्यवहार करण्याची अट लागू केली आहे. अन्यथा ३६ टक्के दंडाची तरतूद आहे. यामुळे व्यापाºयांना व्यापार करणे कठीण होत आहे. केंद्र सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून व्यापाºयांच्या नफ्यावर डोळा असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. जीवनाश्क वस्तू वगळता सर्वच व्यापारावर परिणाम झाला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशातील व्यापाºयांना अडचणीत आणून बाहेरील व्यापाºयांना येथे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारला मेड इंडियात नव्हे तर मेक इन इंडियात अधिक रस आहे. मेक इंडियातंर्गत देशाबाहेरील उद्योजकांना येथे येऊन व्यापार करता येतो. पण मेड इंडियात हे शक्य नाही. त्यामुळे सरकारला मेक इंडियात अधिक रस असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजप सरकार देखील भ्रष्टाचारी असून त्यांचे एक एक प्रकरण पुढे येत आहे. जे धोरण काँग्रेसचे होते तेच भाजपाचे आहे. मागील तीन वर्षात भाजप सरकारने केवळ माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी प्रस्तावित केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यापलिकडे काहीच केले नाही. सामान्य माणसाच्या खिशातील पैसे काढण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. तसेच राष्टÑीय स्वंयसेवक संघ आणि भाजप सरकारकडून कायद्याची पायमल्ली केली जात आहे. या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.तूरडाळ आयातीत मोठा घोटाळगेल्यावर्षी देशात तुरीचे विक्रम उत्पादन होणार असा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तविला होता. त्यानंतरही केंद्र सरकारने विदेशातून मोठ्या प्रमाणावर तूरडाळ आयात केली. परिणामी स्थानिक व्यापाºयांना त्याचा फटका बसला व तुरीचे दर पडले. तूरडाळीची आयात केवळ पाच बड्या व्यापाºयांना फायदा पोहोचविण्यासाठी करण्यात आली. यात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.