शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.जीएसटी लागू ...

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.जीएसटी लागू करण्यापूर्वी कोणत्याही व्यापाºयाशी व्यवहार करता येत होता. मात्र आता जीएसटी भरणाºयाच व्यापाºयाशी व्यवहार करण्याची अट लागू केली आहे. अन्यथा ३६ टक्के दंडाची तरतूद आहे. यामुळे व्यापाºयांना व्यापार करणे कठीण होत आहे. केंद्र सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून व्यापाºयांच्या नफ्यावर डोळा असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. जीवनाश्क वस्तू वगळता सर्वच व्यापारावर परिणाम झाला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशातील व्यापाºयांना अडचणीत आणून बाहेरील व्यापाºयांना येथे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारला मेड इंडियात नव्हे तर मेक इन इंडियात अधिक रस आहे. मेक इंडियातंर्गत देशाबाहेरील उद्योजकांना येथे येऊन व्यापार करता येतो. पण मेड इंडियात हे शक्य नाही. त्यामुळे सरकारला मेक इंडियात अधिक रस असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजप सरकार देखील भ्रष्टाचारी असून त्यांचे एक एक प्रकरण पुढे येत आहे. जे धोरण काँग्रेसचे होते तेच भाजपाचे आहे. मागील तीन वर्षात भाजप सरकारने केवळ माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी प्रस्तावित केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यापलिकडे काहीच केले नाही. सामान्य माणसाच्या खिशातील पैसे काढण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. तसेच राष्टÑीय स्वंयसेवक संघ आणि भाजप सरकारकडून कायद्याची पायमल्ली केली जात आहे. या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.तूरडाळ आयातीत मोठा घोटाळगेल्यावर्षी देशात तुरीचे विक्रम उत्पादन होणार असा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तविला होता. त्यानंतरही केंद्र सरकारने विदेशातून मोठ्या प्रमाणावर तूरडाळ आयात केली. परिणामी स्थानिक व्यापाºयांना त्याचा फटका बसला व तुरीचे दर पडले. तूरडाळीची आयात केवळ पाच बड्या व्यापाºयांना फायदा पोहोचविण्यासाठी करण्यात आली. यात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.