शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

५०२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

By admin | Updated: May 6, 2015 01:07 IST

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार, येथील जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील ५०२ पोलीस...

गोंदिया : राज्य शासनाच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार, येथील जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील ५०२ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यांतर्गत बदली ३० एप्रिल रोजी करण्यात आली. या बदलीमध्ये नक्षलग्रस्ता भागातील पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्या कर्मचाऱ्यांना त्याच परिसरातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. अनेक त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक इच्छुक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला पुन्हा नक्षलग्रस्त भाग मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारावरुन या बदली प्रक्रियेबद्दल अनेक पोलीस कर्मचारी नक्षलग्रस्त भागातील मिळाणाऱ्या भत्यापासून वंचित राहणार आहेत.राज्य शासनाच्या १६ फेब्रुवारीच्या गृह विभागाच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध ठाण्यातील ५०२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गोंदिया शहर १४, ग्रामीण १९, रावणवाडी १९, रामनगर २८, तिरोडा १२, दवनीवाडा ६, गंगाझरी ४, आमगाव १२, गोरेगाव ३ सालेकसा १५, देवरी ११, चिचगड ६, नवेगावबांध १०, केशोरी १३, डुग्गीपार १२, अर्जुनी-मोरगाव १०, गणुटोला एओपी ११,भरनोली ९, बोंडे ८, गोठणगाव ५ मगरटोह ८, दर्रेकसा २, धाबे-पवनी १, बिजेपार ८, पिपरिया १७, सी-६० मिरी पथक ५, गौतम पथक २, घरत पथक ६, बारसे पथक ६, माहुर्ले पथक ४, वाढई पथक ८, औरासे पथक ७, नेताम पथक ३, भलकांबे पथक ४, हिचामी पथक ३, अत्तरगडे पथक ५, कार्यालय पथक १, रक्षा पथक ४, पोलीस मुमुख्यालय गोंदिया १४८, उुउपमुख्यालय देवरी ८, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया ७, वाहतूक शाखा गोंदिया ३ नियंत्रित कक्ष गोंदिया ४, नक्षल सेल गोंदिया ३, जिल्हा विशेष शाखा २, महिला सेल गोंदिया २, वाचक शाखा ४ अशाप्रकारे ५.२ कर्मचाऱ्यांच्या विविध ठाण्यात बदल्या करण्यात आल्या.विशेष म्हणजे, नवीन एओपी, सी-६०, पीएस सालेकसा, चिचगड, देवरी, देवरी उपमुख्यालय, डुग्गीपार, केशोरी, नवेगावबांध हा भाग नक्षलग्रस्त म्हणून घोषित आहे. या भागात कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिडपट भत्ता अधिकचा मिळतो. भत्ता अधिकचा मिळत असल्याने या क्षेत्रात अनेक पोलीस कर्मचारी जाण्यास इच्छुक असतात. मात्र, या बदल्यामध्ये नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच भागात बदली मिळाल्याने अनेक इच्छुक पोलीस कर्मचारी मिळाणाऱ्या भत्त्यापासून वंचित राहणार आहेत. या भागात कार्य करुन दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना जवळचेच पोलीस ठाणे मिळाल्याने यामध्येही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बदलीत पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने याचा परिणाम त्यांच्या कार्यप्रणालीवर पडू शकतो. (तालुका प्रतिनिधी)