शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

५० शेतकऱ्यांचा धान करपला

By admin | Updated: May 23, 2017 00:54 IST

तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले.

पूरगाव येथील प्रकार: अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणालोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले. परंतु पंधरा दिवसापासून कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे पुरगावच्या ५० शेतकऱ्याचे धान पिक पूर्णत: मेले. या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या पगारातून द्यावी अशी मागणी एकरी २० हजार रुपये भाजपा युवा मोर्चा अनंता ठाकरे यांनी केली आहे. पुरगाव येथील शेतकऱ्यांना यावर्षी रबी पिकाला कटंगी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाणी देऊ तुम्ही डिमांड भरा असे सांगून डिमांड भण्यास शेतकऱ्यांना बाध्य केले. शेतकऱ्यांनी धान पिक लावले धानाचे पिक लोंब येईपर्यंत चांगले आले.पण धान गर्भात असताना अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसापासून पूरगावचे पाणी बंद करून पांगोली नाल्यात पाणी सोडले. अनेक वेळा पाण्याची मागणी करुनही पुरगावच्या शेतकऱ्यांना पाणी न दिल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी व अनंता ठाकरे व इतर शेतकऱ्यांनी केला आहे.