शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

५० शेतकऱ्यांचा धान करपला

By admin | Updated: May 23, 2017 00:54 IST

तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले.

पूरगाव येथील प्रकार: अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणालोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले. परंतु पंधरा दिवसापासून कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे पुरगावच्या ५० शेतकऱ्याचे धान पिक पूर्णत: मेले. या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या पगारातून द्यावी अशी मागणी एकरी २० हजार रुपये भाजपा युवा मोर्चा अनंता ठाकरे यांनी केली आहे. पुरगाव येथील शेतकऱ्यांना यावर्षी रबी पिकाला कटंगी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाणी देऊ तुम्ही डिमांड भरा असे सांगून डिमांड भण्यास शेतकऱ्यांना बाध्य केले. शेतकऱ्यांनी धान पिक लावले धानाचे पिक लोंब येईपर्यंत चांगले आले.पण धान गर्भात असताना अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसापासून पूरगावचे पाणी बंद करून पांगोली नाल्यात पाणी सोडले. अनेक वेळा पाण्याची मागणी करुनही पुरगावच्या शेतकऱ्यांना पाणी न दिल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी व अनंता ठाकरे व इतर शेतकऱ्यांनी केला आहे.