शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

५० शेतकऱ्यांचा धान करपला

By admin | Updated: May 23, 2017 00:54 IST

तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले.

पूरगाव येथील प्रकार: अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणालोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले. परंतु पंधरा दिवसापासून कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे पुरगावच्या ५० शेतकऱ्याचे धान पिक पूर्णत: मेले. या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या पगारातून द्यावी अशी मागणी एकरी २० हजार रुपये भाजपा युवा मोर्चा अनंता ठाकरे यांनी केली आहे. पुरगाव येथील शेतकऱ्यांना यावर्षी रबी पिकाला कटंगी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाणी देऊ तुम्ही डिमांड भरा असे सांगून डिमांड भण्यास शेतकऱ्यांना बाध्य केले. शेतकऱ्यांनी धान पिक लावले धानाचे पिक लोंब येईपर्यंत चांगले आले.पण धान गर्भात असताना अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसापासून पूरगावचे पाणी बंद करून पांगोली नाल्यात पाणी सोडले. अनेक वेळा पाण्याची मागणी करुनही पुरगावच्या शेतकऱ्यांना पाणी न दिल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी व अनंता ठाकरे व इतर शेतकऱ्यांनी केला आहे.