शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लावणार ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र ...

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवडीत सहभाग: देशी वृक्षांवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शासनाने जुलै २०१७ मध्ये २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा माणस बांधला होता. सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे. या संकल्पात गोंदिया जिल्ह्याचा वाटा ४५ लाख २९ हजार ५०० रोपट्यांचा राहणार आहे. यात प्रादेशिक वनविभाग १० लाख ७० हजार रोपटे लावेल. सामाजिक वनिकरण ५ लाख रोपटे, वनविकास महामंडळ (एफडीसीएम) ३ लाख, इतर विभागाकडून २० लाख ६० हजार ७२६, जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती ५ लाख ९९ हजार ५०० रोपटे लावणार आहेत. असे एकूण ४५ लाख २९ हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले. काही ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.देशी रोपट्यांना प्राधान्ययंदाच्या वृक्षारोपणात एकाच प्रजातीचे रोपटे एक टक्यापेक्षा जास्त लावणार नाहीत. परंतु देशी रोपट्यांना मोठ्या प्रमाणात लावले जाणार आहे. २५ टक्के वड, पिंपळ, उंबर ही रोपटे लावण्यात येणार आहेत. ७५ टक्के आवळा, करू, चारूळी, फळ झाडे व बांबू रोपटे लावली जातील. गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती गावातील रस्ता व स्माशन भूमीकडे जाणाºया रस्त्यावर वृक्षारोपण करतील. या रस्त्यासाठी १३५६.५४ हेक्टर क्षेत्र प्रपत्र ४ प्रमाणे वृक्षारोपणासाठी खुले आहे.मागच्या वर्षीची २७ टक्के रोपटी मेलीगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्राम पंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्याची झाली आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी पाहिली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.