शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

नुकसानग्रस्तांसाठी २.७० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:25 IST

वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देसन २०१६ मधील वादळीवारा : १५ तारखेपूर्वी होणार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. निधीचे येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात यावे असे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले आहे.२१ मे २०१६ मध्ये आलेल्या वादळीवाºयामुळे तालुक्यातील ३ हजार २५६ लोकांचे सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले होते. तर जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे यात नुकसान झाले होते. आमदार अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला होता. फक्त तटीय क्षेत्रातच वादळीवाºयाने ग्रस्तांसाठी नियम असल्याने जिह्यातील नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत होते. मात्र आमदार अग्रवाल यांनी विशेष बाब म्हणून मदत उपलब्ध करवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती.यावर त्यांनी २.७० कोटींचा निधी मदतीसाठी मे महिन्यातच मंजूर केला होता. मात्र वित्त विभागाने आपत्ती घेत निधी वाटपावर रोक लावली होती. यावर आमदार अग्रवाल यांनी ३ आॅगस्ट रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उचलत विषय मांडला. अखेर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेत निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. मात्र शासनाकडे निधी नसल्यामुळे व काही तांत्रीक अडचणींमुळे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात निधी उपलब्ध होऊ शकला नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची आचरसंहिता लागल्यामुळे निधीच्या वाटपावर रोक लावण्यात आली. मात्र १ नोव्हेंबर रोजी नवे आदेश काढल्यानंतर २.७० कोटींचा निधीन जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. प्रकरणी आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याशी चर्चा करून निधी वाटपाचे निर्देश दिले. तर येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी आमदार अग्रवाल यांना दिले आहे.