शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नुकसानग्रस्तांसाठी २.७० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:25 IST

वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देसन २०१६ मधील वादळीवारा : १५ तारखेपूर्वी होणार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. निधीचे येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात यावे असे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले आहे.२१ मे २०१६ मध्ये आलेल्या वादळीवाºयामुळे तालुक्यातील ३ हजार २५६ लोकांचे सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले होते. तर जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे यात नुकसान झाले होते. आमदार अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला होता. फक्त तटीय क्षेत्रातच वादळीवाºयाने ग्रस्तांसाठी नियम असल्याने जिह्यातील नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत होते. मात्र आमदार अग्रवाल यांनी विशेष बाब म्हणून मदत उपलब्ध करवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती.यावर त्यांनी २.७० कोटींचा निधी मदतीसाठी मे महिन्यातच मंजूर केला होता. मात्र वित्त विभागाने आपत्ती घेत निधी वाटपावर रोक लावली होती. यावर आमदार अग्रवाल यांनी ३ आॅगस्ट रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उचलत विषय मांडला. अखेर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेत निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. मात्र शासनाकडे निधी नसल्यामुळे व काही तांत्रीक अडचणींमुळे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात निधी उपलब्ध होऊ शकला नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची आचरसंहिता लागल्यामुळे निधीच्या वाटपावर रोक लावण्यात आली. मात्र १ नोव्हेंबर रोजी नवे आदेश काढल्यानंतर २.७० कोटींचा निधीन जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. प्रकरणी आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याशी चर्चा करून निधी वाटपाचे निर्देश दिले. तर येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी आमदार अग्रवाल यांना दिले आहे.