शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार ५६७ विद्यार्थी

By admin | Updated: February 21, 2015 01:37 IST

जिल्ह्यातच्या आठही तालुक्यातील ६८ केंद्रावरून २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातच्या आठही तालुक्यातील ६८ केंद्रावरून २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोंदिया तालुक्यात २१ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी ६२९३, पुनपरीक्षार्थी ५२८ असे एकूण ६७९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. देवरी तालुक्यात ६ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १२५७, पुनपरीक्षार्थी ७४ असे एकूण १३३१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आमगाव तालुक्यात ५ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १६१४, पुनपरीक्षार्थी ११२ असे एकूण १७२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी २२११, पुनपरीक्षार्थी ६० असे एकूण २२७१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोरेगाव तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १९३७, पुनपरीक्षार्थी १६१ असे एकूण २११८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १५२५, पुनपरीक्षार्थी १६८ असे एकूण १६९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सालेकसा तालुक्यात ५ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १३६२, पुनपरीक्षार्थी ११५ असे एकूण १४७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तिरोडा तालुक्यात १० केंद्रावरून नियमीत विद्यार्थी २९८४, पुनपरीक्षार्थी १७६ असे एकूण ३१६० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील ६८ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १९ हजार १७३, पुनपरीक्षार्थी १३९४ असे एकूण २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.सिकलसेलग्रस्तांना तासाला २० मिनिटे अधिक४सिकलसेल ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी प्रत्येक तासाला २० मिनीटाचा वेळ देण्यात येणार आहे. तीन तासाच्या पेपरला एक तास अधिकचा दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे च्या सचिवांनी दिला आहे.विद्युतची सोय शाळांकडून४परीक्षेच्या काळात भारनियमन झाले तर त्या शाळेला जनरेटरची सोय करायची आहे. यासाठी सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारनियमन झाल्यास लाईटची सोय करून देण्याची हमी जिल्ह्यातील सर्व केंद्रानी लिहून दिली आहे.भरारी पथके राहणार४परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. भरारी पथकात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथुमक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट, एक महिला पथक व प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या माध्यामातून विविध पथके तयार करून प्रत्येक शाळेत जाणार आहेत.मागील एक वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॉपी पासून परावृत्त होण्यासाठी मुख्याख्यापक व शिक्षकांनी सहकार्य करावे. कॉपीमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.-शरद खंडागळेमाध्यमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.