शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमुळे १५१४ घरांची पडझड

By admin | Updated: June 18, 2016 01:10 IST

तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले.

महाराजस्व अभियान : शिबिरात अनेक शासकीय योजनांचा आढावाआमगाव : तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे आमगाव तालुक्यातील १ हजार ५१४ घरांची पडझड झाली. त्यांच्यासाठी ३० लाख ७० हजार ५०० रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली अशी माहिती तहसीलदार एस.टी. राठोड यांनी दिली. तहसील कार्यालय आमगावच्या वतीने महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपवनसंरक्षक रामगावकर, जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, नायब तहसीलदार एस.जी.पवार, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, एस.एच. कटरे, पं.स. सभापती व उपसभापती उपस्थित होते. यावेळी तहसीलदार एस.टी. पवार यांनी शासनाच्या योजनांचा सविस्तर आकडेसहीत गोषवारा सादर केला. उद्घाटनाप्रसंगी आ. संजय पुराम यांनी शासकीय योजनाचा सर्वसामान्य जनतेपर्यंत लाभ मिळावा याकरिता प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जागृक ठेवून तत्परतेने काम करावे. कोणत्याच कामात हलगर्जी नको. पारदर्शकता ठेवून गोरगरिबाना शासकीय योजनाचा लाभ द्यावा. तहसीलदार एस.टी. पवार यांनी सन २०१५-१६ मध्ये तीन दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३८९० दाखले वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकूण लाभार्थी ७३११ आहेत. त्यांना मे पर्यंत अनुदान वाटप करण्यात आले. आता नवीन २७४ अर्जापैकी २४० अर्ज मंजूर करण्यात आले. २१ मे रोजी भिंत पडून मृत्यू झालेले सीताराम राखडे याना आ. संजय पुराम यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश वाटप करण्यात आले. जनावरे दगावली अशा व्यक्तींना धनादेश आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ८०८० कार्डधारक आहेत. त्यांना दरमहा ८०८ क्विंटल गहू व २०२० क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येतो. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ५२ हजार ४६१ लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा १०४९ क्विंटल गहू व १५७३ क्विंटल तांदूळ वाटप केले जाते, अशीही माहिती तहसीलदार एस.टी. राठोड यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)