शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

१०४९ शाळांमध्ये अक्षर सुधार कार्यक्रम

By admin | Updated: March 5, 2016 01:56 IST

सुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे, ही म्हण पुरातन काळापासून लागू पडते. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढता यावे .....

नरेश रहिले गोंदियासुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे, ही म्हण पुरातन काळापासून लागू पडते. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढता यावे तसेच त्यांनी केलेले लेखन शुध्द असावे यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जातात. जागतिक शुध्द लेख दिनानिमीत्त गोंदिया जिल्ह्यातील १०४९ शाळांत शुध्द लेखन व अक्षर सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक सुश्रुत लेखनाच्या आधारावर अक्षर सुधार कार्यक्रम अनेकदा राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून ५ मार्च हा दिवस शुध्द लेखन दिन म्हणून साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांत अक्षर सुधार कार्यक्रम व शुध्द लेखन कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली आहे. वाचन लेखन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर अक्षर काढण्यास शिकवली जाते. शुध्द लेखनासंदर्भात वर्ग शिक्षक जेवढे शिकवेल तेवढेच शुध्द लेखन विद्यार्थ्याला शिकवले जाते. परंतु अनेक शिक्षकांनाच शुध्द लेखन येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शुध्दलेखनाचे धडे ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी शुध्द लेखनात मागे पडतो. शुध्द लेखनासाठी विशेष वर्गाची आवश्यकता असते. परंतु शिक्षण विभागातर्फे विशेष वर्गाची सोय करण्यात आली नाही.