शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

१९ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली रद्द

By admin | Updated: July 23, 2015 01:53 IST

दोन वर्षापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील १९ शिक्षकांची बदली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द झाल्याने या शिक्षकांना पुन्हा जिल्ह्यात परतावे लागणार आहे.

गोंदिया : दोन वर्षापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील १९ शिक्षकांची बदली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द झाल्याने या शिक्षकांना पुन्हा जिल्ह्यात परतावे लागणार आहे.आधीच अनेक शिक्षक अतिरिक्त बसताना या शिक्षकांचा बोझा जिल्हा परिषदेवर पडणार असून या शिक्षकांचे समायोजन कसे करायचे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या सातत्याने घटत असल्यामुळे शिक्षकांची संख्या अतिरिक्त होत आहे. त्यामुळे शासनापुढे या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न भविष्यात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येची टक्केवारी सातत्याने घटत आहे. एकीकडे शिक्षणाच्या कायद्यामुळे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. अशावेळी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन कुठे होणार असा प्रश्न पुढे येत आहे. यावर तोडगा म्हणून दोन वर्षापुर्वी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली. यातील १९ शिक्षकांची बीड येथे नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या जिल्ह्यात ८१३ शिक्षक अतिरिक्त ठरल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीत आलेल्या शिक्षकांना परत त्यांच्याच जिल्ह्यात पाठविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १९ शिक्षकांना पुन्हा गोंदिया जिल्ह्यात यावे लागणार आहे. जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त असताना समाजयोजनाचा प्रश्न प्रशासनापुढे राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)