शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!

By admin | Updated: May 12, 2015 01:54 IST

महाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत

सद्गुरू पाटील ल्ल पणजीमहाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत घातक ठरणार आहे, असे गोवा सरकारने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. हा मुद्दा सरकारने म्हादई पाणी तंटा लवादासमोरही मांडला आहे.कर्नाटक आणि गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचाच एक प्रवाह महाराष्ट्रातील विर्डी गावातील कट्टीका नाला येथून जातो. येथूनच प्रवाह उत्तर गोव्यातील वाळवंटी नदीपर्यंत येतो. वाळवंटी नदीवर अत्यंत महत्त्वाची अशी पाणीपुरवठा योजना चालते व या योजनेद्वारे उत्तर गोव्यातील ३५ गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. महाराष्ट्र सरकारची ८ धरणे बांधण्याची योजना प्रत्यक्षात आली तर वाळवंटीवरील पाणीपुरवठा योजना बंद पडेल व त्यासाठी महाराष्ट्राची योजना गोव्यातील ३५ गावांसाठी अत्यंत घातक ठरेल, असे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांचेही म्हणणे आहे.कट्टीका नाल्यातून गोव्याला येणारे सगळे पाणी बंद करण्याची योजना महाराष्ट्राने आखली आहे. (पान २ वर)