शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!

By admin | Updated: May 12, 2015 01:54 IST

महाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत

सद्गुरू पाटील ल्ल पणजीमहाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत घातक ठरणार आहे, असे गोवा सरकारने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. हा मुद्दा सरकारने म्हादई पाणी तंटा लवादासमोरही मांडला आहे.कर्नाटक आणि गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचाच एक प्रवाह महाराष्ट्रातील विर्डी गावातील कट्टीका नाला येथून जातो. येथूनच प्रवाह उत्तर गोव्यातील वाळवंटी नदीपर्यंत येतो. वाळवंटी नदीवर अत्यंत महत्त्वाची अशी पाणीपुरवठा योजना चालते व या योजनेद्वारे उत्तर गोव्यातील ३५ गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. महाराष्ट्र सरकारची ८ धरणे बांधण्याची योजना प्रत्यक्षात आली तर वाळवंटीवरील पाणीपुरवठा योजना बंद पडेल व त्यासाठी महाराष्ट्राची योजना गोव्यातील ३५ गावांसाठी अत्यंत घातक ठरेल, असे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांचेही म्हणणे आहे.कट्टीका नाल्यातून गोव्याला येणारे सगळे पाणी बंद करण्याची योजना महाराष्ट्राने आखली आहे. (पान २ वर)