शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन

By admin | Updated: July 30, 2016 02:48 IST

पणजी : राज्यातील कचऱ्याचे व्यवस्थापन करावे तसेच कळंगुट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पही व्यवस्थितरीत्या हाताळावा

पणजी : राज्यातील कचऱ्याचे व्यवस्थापन करावे तसेच कळंगुट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पही व्यवस्थितरीत्या हाताळावा या हेतूने मंत्रिमंडळाने कचरा व्यवस्थापन महामंडळाची शुक्रवारी स्थापना केली. क व ड वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगही स्थापन करण्यात आला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची शुक्रवारी पर्र्वरी येथे बैठक झाली. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. तथापि, महत्त्वाची विधेयके याच अधिवेशनात मांडायची असल्याने व काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घेणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मार्च २०१५ सालापर्यंतच्या वर्षाचा महालेखापालांचा अहवाल आला आहे. या अहवालास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कर्मचारी भरतीवेळी वारंवार वेगवेगळ्या खात्यांनी परीक्षा घेऊ नयेत व एकदाच काहीशा घाऊक पद्धतीने क व ड वर्गीय पदांसाठी कर्मचाऱ्यांची निवड व्हावी, या हेतूने कर्मचारी निवड आयोग स्थापन केला जाईल, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यापूर्वी जाहीर केले होते. या आयोगाच्या स्थापनेपूर्वीही विधेयक मंजूर होणे गरजेचे असल्याने मंत्रिमंडळाने विधेयकाचा मसुदा शुक्रवारी मंजूर केला. (खास प्रतिनिधी)