शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

“रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 12:53 IST

बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यात सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचे सांगितले.

तथा फातोड्यांचे सरदेसाई यांनी बेरोजगारांचे तपशीलवार आकडेही त्यांनी यावेळी सांगितले. सेंट्रल फॉर मॉनिटरी इकॉनमीच्या आकडेवारीनुसार गोव्यात बेरोजगारांची टक्केवारी १६.०२ टक्के इतकी आहे. यामध्ये ६५ टक्के घटक ३५ वयोगटाखालील आहे. बेराजगारीमुळे उद्रेक होण्याचा धोका असतो. सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे दूरदृष्टी असायला हवी. सरकारने रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यात १४ हजार अर्ज आले होते. प्रत्यक्षात मात्र ५५७ जणांना ऑफर लेटर मिळाले. हे सरकार निष्काळजी असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला.

जर स्थिती अशीच राहिली तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या राज्यात गरीब दिवसेगणिक गरीब होत चालला आहे. तर श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे. गोव्याचे भवितव्य पुढे काय होणार याच्याशी सरकारला काहीही वाटत नाही.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देताना सुरक्षा व वाहतूक व्यवस्था पुरवली पाहिजे. आज गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील लोक पोतुर्गीज पासपोर्ट घेऊन परदेशात जात आहेत. त्यांना देशद्रोही संबोधले जाते. सरकारने रोजगार योजना अधिसूचित केली पाहिजे, मोपा विमानतळावर किती गोवेकरांना नोकरी मिळाली, याची आकडेवारी आहे का असा सवालही त्यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा