शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ओखी चक्रीवादळ अनपेक्षित, चक्क दोन महिने आले उशिरानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 23:40 IST

पणजी: उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) चक्रीवादळे ही साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला किंवा मान्सूनच्या अखेरीस म्हणजे मान्सून संपल्यावर भारतीय महासागरात उत्पन्न होत असतात.

पणजी: उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) चक्रीवादळे ही साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला किंवा मान्सूनच्या अखेरीस म्हणजे मान्सून संपल्यावर भारतीय महासागरात उत्पन्न होत असतात. परंतु चक्रीवादळ ओखी हे चक्क दोन महिने उशिरा आल्यामुळे अनपेक्षित चक्रीवादळ ठरले आहे, असं मत हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम. एन. साहू यांनी मांडलं आहे.मान्सूनपूर्व चक्रीवादळे हे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस येत असतात. तसेच मान्सूननंतरची चक्रीवादळे ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येत असतात. उशिरात उशिरा नोव्हेंबरमध्ये येत असतात. परंतु यावेळी डिसेंबर भारतीय महासागरात डिसेंबर महिन्यात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे ही अनपेक्षित घटना आहे. आतापर्यंतच्या इतिहासात डिसेंबरमध्ये चक्रीवादळे उत्पन्न होण्याचे प्रकार क्वचित घडले आहेत.या विषयी हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम. एन. साहू म्हणाले की, मान्सूनोत्तर चक्रीवादळे ही सहसा ऑक्टोबरमध्येच होत असतात. परंतु पावसाळ्यानंतरचे तीन महिने हा चक्रीवादळाचा काळ असे गणले जात आहे. चक्रीवादळाचाच काळ असे गणले जात असल्यामुळे ऋतुचक्र सरकले वगैर म्हणता येणार नाही असे ते म्हणाले. श्रीलंकेजवळ भारतीय महासागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा वेगवान बनून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले होते.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ