शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नकोत: पर्यटनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:20 IST

किना-यांवर नशा करून हैदोस घालणारे व कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नको आहेत, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत सांगितले.

पणजी:  किना-यांवर नशा करून हैदोस घालणारे व कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नको आहेत, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत सांगितले. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. दारू व ड्रग्सचा नशा करणारे, तसेच बाटल्या वगैरे फोडून इतरांना उपद्रव  करणारे पर्यटक गोव्याला नकोच आहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी सर्व यंत्रणे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांना योग्य आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीश यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. समुद्र किना-यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असतानाही कचरा कसा टाकला जातो. भारतीय राखीव दळाचे पोलीस, किनारा पोलीस,शिवाय दृष्टीचे कर्मचारी व इतर सुरक्षा असतानाही किना-यांवर कचरा टाकण्याचे प्रकार कसे होतात. भिकारी व लोकांना उपद्रव करणारे किना-यांवर कसे फिरू शकतात असा त्यांचा प्रश्न होता. कारण पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून अशा लोकांकडून लोकांना उपद्रव करण्याच्या ५०० घटना नोंद झाल्या आहेत त्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर उत्तर देताना पर्यटनमंत्री आजगावकर यांनी कारवाई केली तरी हे लोक पुन्हा किनाºयावर येतातच. तसेच कचरा टाकणा-यांवरही कारवाई सुरू असल्याचे क्यांनी सांगितले. आता कडक कारवाई करणार्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. गोव्याचे माव बदनाम करणारे असले पर्यटक गोव्याला नकोच आहेत असे त्यांनी सांगितले.