शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कुळ, मुंडकारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करा; जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By किशोर कुबल | Updated: November 1, 2023 15:01 IST

पणजी : कुळ, मुंडकारांचे खटले विनाविलंब निकालात काढले जावेत, या मागणीसाठी आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ...

पणजी : कुळ, मुंडकारांचे खटले विनाविलंब निकालात काढले जावेत, या मागणीसाठी आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना यावर सहानुभूतीपूर्वक विचार करु, असे आश्वासन दिले आहे.निवेदनात आरोलकर यांनी कुळ, मुंडकार खटले निकालात काढण्यासाठी जलद गती न्यायालय स्थापन करून एक स्वतंत्र मामलेदार याच कामासाठी नियुक्त करावा, अशी मागणी केली आहे. निवेदन सादर केल्यानंतर लोकमतशी बोलताना आरोलकर म्हणाले की, पन्नास वर्षे उलटली तरी कुळ, मुंडकारांना न्याय मिळालेला नाही.  पेडणे मतदारसंघात मोपा विमानतळ झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येत आहेत. अनेक भाटकारांनी मुंडकारांना कल्पना न देताच घरे विकलेली आहे. त्यामुळे मुंडकार वाऱ्यावर पडले आहेत. कुळ जाहीर करण्यासाठी पेडण्यातच  २८४ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याशिवाय असंख्य अर्ज पडून आहेत. गरीब कुळ मुंडकारांवर अन्याय होत आहे.आरोलकर म्हणाले की,' मुख्यमंत्र्यांनी माझे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतले असून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जलद गती न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्यासाठी मी आग्रही आहे.' 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत