शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ज्येष्ठांची धावाधाव

By admin | Updated: April 22, 2015 01:43 IST

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. तथापि, त्यासाठीची व्यवस्थाच नीट नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला असून दाखले सादर करण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. रोज शेकडो दाखल्यांवर सह्या करून विविध पक्षांचे आमदारही वैतागले आहेत.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची एकूण संख्या सव्वालाखापेक्षा जास्त आहे. अगोदरच अलीकडे लाभार्थींना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तीन-चार महिन्यांनी एकदा त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. योजनेचे लाभार्थी हे विविध वयोगटांतील ज्येष्ठ नागरिक आहेत. ७0 ते ८५ वयोगटातील हजारो लाभार्थी आहेत. आता या योजनेचा लाभ सुरू राहावा म्हणून हयातीचा दाखला सादर करण्यासाठी या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर समाजकल्याण खात्याकडे जाऊन मंजुरी क्रमांक मिळवावा लागतो. मग दाखल्यासाठी आमदाराची सही घ्यावी लागते. समाजकल्याण खात्यात व विविध आमदारांकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अनेक नागरिक आजारी आहेत. त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे तसेच फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनीही या व्यवस्थेत सरकारने सुधारणा करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.(खास प्रतिनिधी)