शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल १५ मे रोजी

By admin | Updated: April 8, 2015 00:55 IST

पणजी : राज्यात शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा संपल्या असून निकाल १५ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे.

पणजी : राज्यात शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा संपल्या असून निकाल १५ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे. ३१ मार्चपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षा १७ एप्रिल रोजी संपणार असून मे महिन्याच्या अखेरीस लागणार असल्याची माहिती शालान्त मंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा ६१ विशेष विद्यार्थी बसलेले आहेत.शालान्त मंडळातर्फे विशेष विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास जास्त देण्यात आला आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचा अभाव जाणवू नये. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वाचक आणि लेखनिक पुरविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचन आणि लेखनाची समस्या लक्षात घेता शालान्त मंडळातर्फे हा तोडगा काढण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांची गैरसोय होता नये यासाठी विद्यार्थ्यांना तळमजल्यावर परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी जवळचे केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे.आतापर्यंत परीक्षा सुरळीत चालल्या असून कोणत्याच प्रकारचे अडथळे परीक्षेदरम्यान आलेले नाहीत. परीक्षेवेळी कॉपीचे प्रकारही घडलेले नाहीत आणि असे प्रकार घडू नयेत यासाठी भरारी पथकांद्वरे वारंवार पाहणी केली जात आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे सचीव भगीरथ शेटये यांनी दिली. (प्रतिनिधी)