शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डब्रेक पाऊस!

By admin | Updated: June 21, 2015 02:31 IST

पणजी : राज्यात तीन दिवसांत सरासरी १० इंच पाऊस कोसळला असून मडगावमध्ये १८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पणजी : राज्यात तीन दिवसांत सरासरी १० इंच पाऊस कोसळला असून मडगावमध्ये १८ इंच पावसाची नोंद झाली आहे. या तीन दिवसांच्या पावसामुळे यंदा सामान्य प्रमाणापेक्षा २० टक्के पाऊस अधिक पडला आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार, तीन दिवसांत राज्यभर सरासरी १० इंच पाऊस पडला. शनिवार, २० जून रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत २५ इंच पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याच्या हिशेबानुसार, या तारखेपर्यंत सामान्य पाऊस हा २० इंच इतका असतो. प्रत्यक्ष पाऊस हा २५ इंचांपेक्षा अधिक नोंद झाला आहे. म्हणजेच २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने उद्याही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.किंचित वायव्येच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात केवळ किनारपट्टी भागातच पावसाने धडक दिली होती; परंतु आता मान्सूनची दिशाही नैर्ऋत्य-ईशान्य अशी सुरळीत झाल्यामुळे राज्यातील अंतर्गत भागातही पाऊस पडू लागला आहे. २४ तासांत सांगेत ६ इंच, केपेत ४.५ इंच, फोंड्यात ४.७, तर साखळीत ५.५ इंच पाऊस पडला....तर पावसाचे दीड शतकपावसाचा धडाका असाच कायम राहिला, तर यंदा १४० इंचांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १० वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गोव्यातील सरासरी पाऊस हवामान खात्याने १२७ इंच एवढा ठरविला आहे. २०१४ मध्ये तो १३० इंच एवढा नोंदवला गेला. या वर्षी पावसाचा सध्याचा जोर कायम राहिल्यास सप्टेंबरअखेरीस १४० ते १५० इंच पावसाची नोंद होणे शक्य आहे.(प्रतिनिधी)