शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

बाहेरच्या लोकांनी सत्तरी अशांत करू नये; म्हादईबाबत सर्वांमध्ये आधीपासूनच पुरेशी जागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:51 IST

आरजीची पदयात्रा रोखल्याने तणाव निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'सत्तरीबाहेरील लोकांनी येथे येऊन अशांतता माजवू नये. म्हादईच्या प्रश्नावर स्थानिक जागरूक आहेत,' असे पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी सुनावले आहे. आरजीने म्हादईच्या विषयावर सत्तरीत काढलेल्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर दिव्या राणे यांनी हे विधान केले आहे. आरजीची ही पदयात्रा रोखल्याने सोमवारी तणाव निर्माण झाला होता.

आमदार दिव्या म्हणाल्या की, 'सत्तरीत म्हादईबाबत कोणीही, कसलीही जागृती करण्याची गरज नाही. लोकांना विषय ठाऊक आहे. पदयात्रा काढण्यासाठी काल जे आले होते, ते सर्व जण सत्तरीबाहेरील होते. कोणीही स्थानिक त्यांच्याबरोबर नव्हता. गावात अशांतता नको, म्हणून स्थानिकांचा पदयात्रेला विरोध होता. 

दिव्या राणे म्हणाल्या की, कोणताही विषय असू दे. सत्तरीतील लोक विश्वजित आणि माझ्या पाठीशी आहेत. लोकांशी आमचा संबंध आजकालचा नव्हे तर गेल्या ५० वर्षांचा आहे. सत्तरीवासीय आमच्यासाठी स्वतःच्या परिवाराप्रमाणेच आहेत. ते अडचणीत असले तर आम्हाला वेदना होतात आणि आम्ही अडचणीत असलो तर त्यांना दुःख होते. एवढे आमचे घनिष्ठ संबंध आहेत. म्हादई बाबतीत त्यांनी कोणीही बाहेरून येऊन शिकवण्याची गरज नाही. 

शेळ, मेळावलीवासीयांना पश्चात्ताप होतोय

दरम्यान, आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, 'शेळ मेळावली वासीयांना आयआयटीला विरोध केल्याचा आज पश्चात्ताप होत आहे. सरकारने प्रकल्प पुन्हा मेळावलीत आणल्यास आणि संधी दिल्यास स्थानिक लोक तो आनंदाने स्वीकारतील.' आयआयटीविरोधात मेळावलीवासीयांनी जोरदार आंदोलन केल्याने हा प्रकल्प तेथून गुंडाळावा लागला होता. आंदोलकांना अटक करून खटलेही भरले होते. सरकार हा प्रकल्प देऊ केलेली जमीन अपुरी असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ती जमीन नाकारली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा