शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हरित लवादाची सरकारला नोटीस बायणा किनारा सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 16:06 IST

बायणा समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने गोवा पर्यटन विकास महामंडळाला नोटीस जारी करण्यात आली आहे

पणजी: बायणा समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने गोवा पर्यटन विकास महामंडळाला नोटीस जारी करण्यात आली आहे.या बांधकामाला हरकत घेणारी याचिका गोवा फाऊन्डेशनतर्फे राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती.किनारा नियमन निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा दावा करून राष्ट्रीय हरित लवादापुढे दाखल केलेल्या दाव्यात गोवा फाऊंन्डेशनने बायणा किनाऱ्यावर सुरू असलेली बांधकामे त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. सरकारच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अनिर्बंध बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामामुळे या किनाऱ्याची कायम स्वरुपी हानी होणार आहे. या किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आहेत. नैसर्गीक संपदेची देणगी असलेल्या या किनाऱ्याचे कॉंक्रिटीकरण करण्यास जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच जे बांधकाम आतापर्यंत करण्यात आले आहे तेही नष्ट करून किनाऱ्याला मूळ नैसर्गीक स्वरूप प्राप्त करून द्यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. गोवा फाऊंडेशनतर्फे या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला होता, परंतु ती मागणी मंजूर करण्यात आली नाही. या प्रकरणात पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेली या प्रकल्पाला अंतरीम स्थगिती देण्याच्या संदर्भात आदेशाची अपेक्षा आहे.