शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आज रात्री ११.३० पर्यंत समुद्रात जाऊ नका; आयएनसीओआयएसचा मच्छिमारांना इशारा 

By वासुदेव.पागी | Updated: May 29, 2024 16:39 IST

बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे.

वासुदेव पागी,पणजीः बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे. भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केंद्राने (आयएनसीओआयएस) खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. कारण समुद्र खवळलेला असून ऊंच लाटा उसळत आहेत. 

अचानक बदललेल्या हवामानामुळे समुद्र खवळलेला आहे. उंच लाटा किनाऱ्याला आधळत आहेत. आज दिवसभर समुद्र खवळलेला राहणार आहे. दिवस मावळल्यानंतरही तो शांत होण्याचे संकेतही नाही आहेत. त्यामुळे रात्री उशिरा ११.३० वाजेपर्यंत समुद्रात जाण्याची जोखीम मच्छिमारांनी घेऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.  

आयएनसीओआयएसने दिलेला हा इशारा भारतीय हवामान खात्याने प्रसारित केला आहे.  समुद्रात दीड मीटरपेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रातील प्रवाहही (करंट ) गतीमान झाले आहेत. सध्या  ३५ ते ५१ सेंटीमीटर प्रती सेकंद  इतक्या गतीने ते प्रवाहीत असून ही गती आणखी वाढण्यात शक्यता  असल्याचेही या इशाऱ्यांत म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार