शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2024 12:05 IST

हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वारस नसलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सरकारला अधिकार देणारा कायदा सरकारने अधिसूचीत केला आहे. यामुळे आता सरकार कायदेशीर वारस नसलेल्या व्यक्तींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सक्षम झाले आहे. हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल.

कोणतीही स्थावर संपत्ती जी सरकारच्या ताब्यात आहे ती दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सरकारच्या ताब्यात असल्याशिवाय सामान्यपणे विकली जाऊ शकत नाही, असे कायदा सांगतो. या संदर्भात नोटीस जारी केल्यानंतर सरकार दावेदारांना विवादित मालमत्तेवर दावा करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देईल. दरम्यान, बेवारस किंवा मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या जमिनी बोगस दस्तऐवज तयार करून लाटण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. 

भू-बळकाव प्रकरणात राज्य सरकारने एसआयटीही नेमली तसेच आयोगाकडून चौकशी अहवालही घेतला आहे. कायदेशीर वारस किंवा मालक नसलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे त्यासाठी कायदेशीर अधिकार देणारे गोवा एस्केट्स, जप्ती आणि बोना व्हॅकांशिया विधेयक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले होते. राज्यपालांनी संमती दिल्यानंतर ते आता अधिसूचित झाले आहे.

कोमुनिदाद जमिनीसाठी अध्यादेश 

कोमुनिदाद जमिनीचा वापर यापुढे जमीन ज्या कामासाठी मंजूर केली आहे, त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही, याबाबतचा प्रतिबंधासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. 'कलम ३१-अ', या अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आले आहे. जमीन मूळतः ज्यासाठी मंजूर करण्यात आली होती. त्याशिवाय इतर कारणांसाठी वापरण्यास प्रतिबंधित असेल. अध्यादेश ६ ऑक्टोबर रोजी राज्यपालांनी जारी केला होता आणि काल तो अधिसूचित करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार