शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

गोव्याची प्लॅस्टिकमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:50 IST

गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध नगरपालिका व शासकीय यंत्रणेने एकत्रितपणे युद्धच छेडले आहे.

- सद्गुरू पाटील ।पणजी : गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध नगरपालिका व शासकीय यंत्रणेने एकत्रितपणे युद्धच छेडले आहे. दंडात्मक कारवाईही सुरू झाली आहे. पर्यटकांचाही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याकडे कल आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सहा महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली होती. टप्प्याटप्प्याने बंदी राबविली जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर नगरपालिकांनी आता पणजी, मडगाव आणि म्हापसामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या तीन शहरांतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचºयाची निर्र्मिती होते. सायंकाळी प्लॅस्टिकचा कचरा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण व पर्यावरणाचीही मोठी हानी होते. राजधानी पणजीत तर प्लॅस्टिकचा कचरा जाळण्याविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दुकानदार, मोठे व्यापारी, विक्रेते यांनीही ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या द्यायच्या नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.मडगावमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया साठपेक्षा जास्त विक्रेत्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. म्हापशात काही विक्रेत्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. पणजीत महापालिकेने जागृती मोहीम सुरू केली आहे. मे महिन्यापासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे, असे महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी सांगितले.गोव्यात कठोरपणे प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यासाठी कार्यवाही सुरू आहे.म्हापशापासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवर जगप्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. तेथे येणारे विदेशी व देशी पर्यटक म्हापशातील बाजारपेठेला भेट देतात. पणजीतील बाजारपेठेतही अनेक पर्यटक येतात. बहुतांश प्लॅस्टिक कचरा बाजारपेठेतच तयार होतो, हे सरकारच्या लक्षात आले आहे. यापुढे पाच हजार रुपयांपर्यंत दोषींना दंड ठोठावण्याचा सरकारचा विचार आहे.>प्लॅस्टिक कचºयाविरुद्ध सुरू झालेली मोहीम स्वागतार्ह आहे. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची गरज होतीच. प्लॅस्टिकच्या कचºयाचे प्रमाण खूपच कमी होईल. पर्यावरणासाठी हे उपयुक्त ठरेल.- गुरुदास कामत,अध्यक्ष, ईको गोवाप्लॅस्टिकच्या कचºयाविरुद्ध अधिकाधिक जागृती व्हायला हवी. कॅन्सरसारख्या अनेक रोगांचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक उघड्यावर जाळण्याचा मूर्खपणा कुणी करू नये.- विश्वजीत राणे,आरोग्यमंत्री

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी