शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

कर्जाचे डोंगर; आश्वासनांना हरताळ!

By admin | Updated: July 30, 2015 02:08 IST

पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली.

पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली. मांडवी नदीला तिसऱ्या पुलाची गरजच काय, असा सवाल करून आधी जुवारीवर समांतर पूल बांधा, असा सल्ला राणे यांनी दिला. बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे, वीज, उद्योग आदी क्षेत्रांतील विषयांना स्पर्श करताना सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राणे म्हणाले, राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज १३ हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. बांधकाम खाते नवे रस्ते, पूल हाती घेते; परंतु या प्रकल्पाचे काम नेमके पूर्ण कधी होणार, याची शाश्वती नसते. जुने गोवे चौपदरी मार्ग पवित्र शवप्रदर्शनापूर्वी होणार होता. मात्र, तो अजूनही रखडलेला आहे. खरी गरज जुवारीवर समांतर पुलाची होती. हा पूल १५ वर्षांपेक्षा जुना आहे. त्याचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे तेथे प्राधान्यक्रमे पूल येणे आवश्यक होते; परंतु सरकार दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. साखळी येथे भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम अजून का सुरू होत नाही, असा सवाल राणे यांनी केला. (पान २ वर)