शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

कर्जाचे डोंगर; आश्वासनांना हरताळ!

By admin | Updated: July 30, 2015 02:08 IST

पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली.

पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली. मांडवी नदीला तिसऱ्या पुलाची गरजच काय, असा सवाल करून आधी जुवारीवर समांतर पूल बांधा, असा सल्ला राणे यांनी दिला. बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे, वीज, उद्योग आदी क्षेत्रांतील विषयांना स्पर्श करताना सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राणे म्हणाले, राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज १३ हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. बांधकाम खाते नवे रस्ते, पूल हाती घेते; परंतु या प्रकल्पाचे काम नेमके पूर्ण कधी होणार, याची शाश्वती नसते. जुने गोवे चौपदरी मार्ग पवित्र शवप्रदर्शनापूर्वी होणार होता. मात्र, तो अजूनही रखडलेला आहे. खरी गरज जुवारीवर समांतर पुलाची होती. हा पूल १५ वर्षांपेक्षा जुना आहे. त्याचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे तेथे प्राधान्यक्रमे पूल येणे आवश्यक होते; परंतु सरकार दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. साखळी येथे भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम अजून का सुरू होत नाही, असा सवाल राणे यांनी केला. (पान २ वर)