शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

खाणी सुरू झाल्या, मग ट्रक कुठे आहेत? मायकल लोबोंनी सरकारला केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2024 12:36 IST

शेती आणि खाण व्यावसाय हा एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील खाण व्यावसाय सुरुच झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी खाणींचा लिलाव होऊन खाण व्यावसाय सुरु झाल्याचे सांगितले. पण पूर्वी खाण व्यावसाय सुरु झाला की राज्यात ट्रक फिरताना दिसायचे तसे आता दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी लक्षवेधी सूचनेवेळी केली.

शेती आणि खाण व्यावसाय हा एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा होता. खाण व्यवसाय जेव्हा सुरु होते तेव्हा सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध व्हायचा. पण आता खाण व्यावसाय सुरु झाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत, पण पूर्णपणे हा व्यवसाय सुरु झालेला नाही. याचा आर्थिक फटका सामान्य लोकांनाच जास्त बसला आहे, असेही लोबो म्हणाले.

शिक्षण व्यावस्थेवर बोलताना लोबो यांनी सांगितले की, शिक्षण व्यावस्थेचा पाया अंगणवाडी आहे. पण अंगणवाडीच सर्वाधिक दुर्लक्षित आहे. राज्यातील अनेक अंगणवाडीत वीज नाही, पाणी नाही, तर काही ठिकाणी शौचालय देखील नाही. लहान मुलेच अंगणवाडीत जातात त्यामुळे या सुविधा अत्यावश्य असतात. त्यामुळे सर्वात आधी अंगणवाडी विकसीत करणे आवश्यक आहे. खासगी जागेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी देखील सरकारने कायदेशीर पध्दतीने करारबद्द कराव्यात, असे लोबो यांनी सांगितले.

मोपाने नविन ठिकाणावरुन विमाने आपल्या रनवेवर आणली पाहीजे होती, परंतु त्यांनी असे न करता दाबोळीने तयार केलेलाच व्यावसाय हिसकावला आहे. दाबोळीवरील जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय विमाने आपल्या रनवेवर ते उतरवित आहेत.

मोपाने इमॅरेट्स विमाने आपल्याकडे उतरण्यावर भर दिला पाहिजे, यातून त्यांनाही व्यावसाय मिळेल. राज्यात चांगल्या दर्जाचे पर्यटक येणार आणि दाबोळीला देखील महत्व येणार, असे माकलय लोबो यांनी यावेळी सांगितले.

मोपाने दाबोळीचा व्यवसाय हिसकावला

मोपा विमानतळ झाल्यापासून दाबोळी विमानतळाचे महत्व कमी झाले आहे. मोपाने खरंतर नव्याने व्यवसाय सुरु केला पाहीजे होता. नविन ठिकाणांवर विमाने पोहचावयला पाहिजे होती, असे मायकल लोबो विधानसभेत लक्षवेशी सूचनेवेळी म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन