शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कला-साहित्य महोत्सवात व्यक्त झालेला सूर

By admin | Updated: December 8, 2014 02:00 IST

चुकीची धोरणे लादू नयेत यासाठी लोकशाही हे अस्त्र

पणजी : राजकारण्यांकडून चुकीची धोरणे लादली जाऊ नयेत यासाठी लोकशाही प्रभावी अस्त्र आहे. धोरणाच्या बाबतीत राजकारणी कुठे चुकले तर मतदार माफ करीत नाहीत, हे स्पष्ट आहे. सध्या आहे त्याच व्यवस्थेत राहून राजकारणाच्या माध्यमातून चांगली धोरणे कशी आणता येतील, हे पाहिले तर उत्तम; कारण कायदे, नियम हे मोडण्यासाठीच असतात आणि या बाबतीत नवे कायदे केले तरी काहीही निष्पन्न होणार नाही, असा सूर कला व साहित्य महोत्सवात रविवारी व्यक्त झाला. ‘राजकारण चांगले धोरण ठरवू शकते काय?’ या विषयावरील परिसंवादात राजकीय अभ्यासक एम. आर. महादेवन, नारायण रामचंद्रन, विनय सहस्रबुद्धे, मंजित कृपलानी व नितीन पै यांनी भाग घेतला. नारायण रामचंद्रन म्हणाले की, समाजाने नियोजनबद्धरीत्या काम केले, तर त्याचा राजकारण्यांकडून चांगली धोरणे आखण्यात बराच फायदा होईल. महादेवन म्हणाले की, इंदिराजींनी आणीबाणी लागू केल्यानंतर काँग्रेसचे काय झाले, हे लोकांनी अनुभवले आहे. त्यामुळे राजकारणी चुकले तर जनता माफ करीत नाही, हे दिसून आले. लॅम्म फेलोशिप या उपक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, खासदारांच्या स्वीय साहाय्यकाला कोणते ज्ञान असावे, याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमातून ९८ पैकी २५ जण आज राजकारणात आले आहेत. राजकीय पक्षांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा हवा, असे मत विनय सहस्रबुद्धे यांनी मांडले. ते म्हणाले की, आजकाल राजकीय पक्ष उमेदवार ठरवितानासुद्धा कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. सुदृढ लोकशाहीसाठी बहुपक्षीय पद्धत फार उपयुक्त आहे. मंजित कृपलानी यांनी मते मिळविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिषे दाखविण्याचे जे प्रकार घडतात, त्याबद्दल सांगितले. अलीकडेच दक्षिण मुंबईत उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या मैदानात उतरल्या होत्या, त्या वेळचे थक्क करणारे अनुभव त्यांनी कथन केले. (प्रतिनिधी)