शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

मिरी १000 रु. किलो, मसाला महागला

By admin | Updated: May 7, 2014 17:57 IST

राज्यातील बाजारपेठांत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याबरोबरच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. यंदा गोव्यात तसेच इतर राज्यांत मिरीचे पीक घटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे.

मिरची, कोथंबीरच्या दरातही वाढपणजी : राज्यातील बाजारपेठांत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याबरोबरच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे.यंदा गोव्यात तसेच इतर राज्यांत मिरीचे पीक घटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे. पणजीतील काही दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मिरी २०० रुपये किलो होती. दोन महिन्यांपूर्वी तर ६०० रुपये किलो होती; पण सध्या बाजारात मिरीचे दर १ हजार रुपये प्रति किलो झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पटीने वाढल्याने त्याचा परिणाम मसाल्याच्या दरवाढीवर झाला आहे. याशिवाय बाजारामध्ये मिरची, कोथंबीरच्या दरातही वाढ झाली आहे.बाजारात भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. टोमॅटो १२ रुपयावरून १६ रुपये किलो झाले आहेत. कांदा १६ रुपयावरून २० रुपये प्रती किलो झाला आहे. वांगी २५ रुपये प्रती किलो, गाजर २५ रुपये प्रती किलो, बटाटे २२ रुपयावरून २६ रुपये प्रति किलो, फुलकोबी १० रुपये प्रती किलो वरून ३० रुपये प्रती किलो. गर्मीमुळे लिंबूचे दर वाढले असून २० रुपयाला ४ ते ५ अशा प्रकारे विकले जात आहेत. भेंडी ३० रुपये प्रती किलो, पापडी ४० रुपये प्रती किलो होती ती आता १०० रुपये प्रती किलो तर आले ६० रुपयावरून १४० रुपये प्रती किलो झाले आहे. लसूण १०० रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. (प्रतिनिधी)कडधान्य, साखर, तेल, तूप व इतर वस्तूचे दर स्थिर असल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा लाभला आहे.