शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

मिरी १000 रु. किलो, मसाला महागला

By admin | Updated: May 7, 2014 17:57 IST

राज्यातील बाजारपेठांत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याबरोबरच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. यंदा गोव्यात तसेच इतर राज्यांत मिरीचे पीक घटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे.

मिरची, कोथंबीरच्या दरातही वाढपणजी : राज्यातील बाजारपेठांत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याबरोबरच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे.यंदा गोव्यात तसेच इतर राज्यांत मिरीचे पीक घटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे. पणजीतील काही दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मिरी २०० रुपये किलो होती. दोन महिन्यांपूर्वी तर ६०० रुपये किलो होती; पण सध्या बाजारात मिरीचे दर १ हजार रुपये प्रति किलो झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पटीने वाढल्याने त्याचा परिणाम मसाल्याच्या दरवाढीवर झाला आहे. याशिवाय बाजारामध्ये मिरची, कोथंबीरच्या दरातही वाढ झाली आहे.बाजारात भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. टोमॅटो १२ रुपयावरून १६ रुपये किलो झाले आहेत. कांदा १६ रुपयावरून २० रुपये प्रती किलो झाला आहे. वांगी २५ रुपये प्रती किलो, गाजर २५ रुपये प्रती किलो, बटाटे २२ रुपयावरून २६ रुपये प्रति किलो, फुलकोबी १० रुपये प्रती किलो वरून ३० रुपये प्रती किलो. गर्मीमुळे लिंबूचे दर वाढले असून २० रुपयाला ४ ते ५ अशा प्रकारे विकले जात आहेत. भेंडी ३० रुपये प्रती किलो, पापडी ४० रुपये प्रती किलो होती ती आता १०० रुपये प्रती किलो तर आले ६० रुपयावरून १४० रुपये प्रती किलो झाले आहे. लसूण १०० रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. (प्रतिनिधी)कडधान्य, साखर, तेल, तूप व इतर वस्तूचे दर स्थिर असल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा लाभला आहे.