शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लिज घोटाळा: लोकायुक्तांना सरकारचा अजून प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 20:29 IST

88 खनिज लिजांचे नूतनीकरण पार्सेकर सरकारच्या काळात झाले होते. ते नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातलही ठरवले.

पणजी - राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण म्हणजे घोटाळा असल्याचा निष्कर्ष लोकायुक्तांनी काढून तिघाजणांवर ठपका ठेवणारा अहवाल सरकारला सादर केला तरी, सरकारने अजून त्याविषयी अधिकृतरित्या लोकायुक्तांना कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. अहवाल स्वीकारला की फेटाळला हे सरकारने अजून लोकायुक्तांसमोर स्पष्ट केलेले नाही.88 खनिज लिजांचे नूतनीकरण पार्सेकर सरकारच्या काळात झाले होते. ते नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातलही ठरवले. क्लॉड अल्वारीस यांच्या गोवा फाऊंडेशनने चौकशीसाठी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी चौकशी अहवाल दिला पण सरकारने तो अहवाल अजून स्वीकारलेलाही नाही व फेटाळलेलाही नाही. अर्थात सरकारला निर्णय घेण्यासाठी 9क् दिवसांची मुदत असते. ती मुदत अजून संपलेली नाही. लिज नूतनीकरण हे गुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान असल्याचा निष्कर्ष लोकायुक्तांनी काढून एसीबीने एफआयआर नोंद करावा अशीही शिफारस केलेली आहे. सरकारचा कल अहवाल फेटाळण्याकडेच आहे पण आपण अहवाल का फेटाळला हे लोकायुक्तांना सांगणो सरकारवर बंधनकारक आहे. सरकारने जर 9क् दिवसांत आपला निर्णय लोकायुक्तांना कळवला नाही तर राज्यपालांना त्याविषयी कळविण्याचा अधिकार लोकायुक्तांना आहे, असे लोकायुक्त कार्यालयातील सुत्रंनी सोमवारी सांगितले.सरकार लोकायुक्तांचा अहवाल स्वीकारणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या विधानांमुळे स्पष्ट होत आहे. मात्र अहवालातील सगळ्याच शिफारशी फेटाळता येत नाहीत, काही शिफारशी मान्य कराव्या लागतात असे जाणकारांचे म्हणणो आहे. सीबीआयकडे तपास काम सोपविण्याची शिफारस सरकार फेटाळणार हे तर उघडच आहे. तथापि, एफआयआर नोंद करण्याची शिफारस फेटाळणो सरकारला कठीण जाईल, असे जाणकारांना वाटते. कदाचित याच विषयावरून गोवा फाऊंडेशन संस्था न्यायालयातही जाऊ शकते.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाgoaगोवा