शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

मान्सूनपूर्व पावसाच्या अभावी गोव्यातील पाणी प्रकल्पाची पातळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:55 IST

मान्सूनपूर्व पावसाचे अजुनही आगमन न झाल्याने गोव्यातील पाण्याची समस्या बिकट होण्याच्या वाटेवर आहे.

मडगाव: मान्सूनपूर्व पावसाचे अजुनही आगमन न झाल्याने गोव्यातील पाण्याची समस्या बिकट होण्याच्या वाटेवर आहे. दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणा-या साळावली धरणाच्या पाण्याची पातळी खाली उतरलेली असतानाच उत्तर गोव्यातील फोंडा व तिसवाडी या दोन तालुक्याला पाणी पुरवठा करणा-या ओपा प्रकल्पाची पाण्याची पातळी खाली उतरली आहे. या प्रकल्पातील पाण्याची पातळी 2.45 मीटर वरुन 2.17 मीटरवर पोहोचली आहे. या जलाशयात जो पाण्याचा साठा आहे तो केवळ 15 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.

या प्रकल्पातील पाण्याची पातळी समतोल ठेवण्यासाठी आता धारबांदोडा तालुक्यातील खाणींच्या खंदकात भरुन राहिलेल्या पाण्याचा वापर केला जात असून कोडली व सातोण-दाभाळ या भागातील खाणीच्या खंदकात जमा झालेल्या पाण्याचा वापर होऊ लागला असून दर दिवशी त्या खंदकातून सुमारे 100 दशलक्ष लिटर पाणी जवळच्या नदीत व नाल्यात सोडले जात आहे. सध्या या खाणीच्या पाण्यावरच या दोन तालुक्यातील पाणी पुरवठय़ाचा प्रबंध केला जात आहे.

सध्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी सेझा गोवाच्या कोडली खाणीवरुन दर दिवशी सुमारे 20 दशलक्ष लिटर तर सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका बंद खाणीतल्या खंदकातून दररोज 25 दशलक्ष लिटर पाणी खेचले जाते. त्याशिवाय सातोण-दाभाळ येथील झारापकार खाणीवरील खंदकातून सुमारे 25 दशलक्ष लिटर पाणी खेचले जात असल्याची माहिती पाणी खात्याच्या कालव्याची देखभाल करणारे अंकुश गावकर यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवा