शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

अल्पसंख्याकांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी कारस्थान

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

मडगाव : दुहेरी नागरिकत्वाखाली गोव्यातील सुमारे २१ हजार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क गमावला असून यासंंबंधी

मडगाव : दुहेरी नागरिकत्वाखाली गोव्यातील सुमारे २१ हजार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क गमावला असून यासंंबंधी जर घटना दुरुस्ती झाली नाही तर आणखी ६0 हजार मतदारांना आपल्या नागरिकत्वाचा हक्क गमवावा लागेल. अशा परिस्थितीत या नागरिकांना नागरिकत्वाची सुरक्षा मिळावी यासाठी दुरुस्ती विधेयक आणण्यासाठी एनडीए सरकार मुद्दामहून वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी केला. गोव्यातील नागरिकांनी आपल्या जन्माची नोंदणी पोर्तुगालात केली तेव्हा त्यांना भारतीय नागरिकत्वावर पाणी सोडावे लागेल याची किंचितही कल्पना नव्हती. या कायद्याचा फटका बहुतेक अल्पसंख्याकांना बसणार आहे. कदाचित याचा फायदा भाजपला उठवायचा असेल तर दक्षिण गोव्यात असे मतदार जास्त आहेत. हे मतदार मतदानापासून वंचित झाल्यास भाजपला त्याचा फायदा होईल यासाठीच मुद्दामहून एनडीए सरकार ही चालढकल करीत नसावे ना, असा संशयही नाईक यांनी व्यक्त केला. गुरुवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले की, दुहेरी नागरिकत्वाखाली ज्या गोमंतकीयांचा नागरिकत्वाचा हक्क जातो तो अबाधित राहावा यासाठी आपण राज्यसभेत खासगी दुरुस्ती विधेयक आणले होते. मात्र, त्या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग व राज्यमंत्री किरेन रिजुजू यांनी यासंंबंधी सरकारतर्फे विधेयक आणले जाईल, अशी ग्वाही आपल्याला दिली होती. हे आश्वासन देऊन कित्येक काळ उलटला तरी त्यासंबंधात काही झालेले दिसत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)