शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? टीएमसी नेता समील वळवईकर यांचा प्रश्न 

By पूजा प्रभूगावकर | Updated: December 27, 2023 17:00 IST

विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे.

पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: मागील दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? यापूर्वीच्या आलेल्या विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे.

भाजप सध्या विकसित भारत हा उपक्रम देशभरात राबवत आहे. मागील दहा वर्षातच देशाची प्रगती झाली का ? भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष झाली.तर मग भाजपच्या म्हणण्यानुसार मागील ६६ वर्षात आलेल्या कुठल्याही सरकारांनी विकास केला नाही. केवळ भाजपनेच देशात शुन्यातून विकास घडवला का ? अशी टीकाही त्यांनी केली.

वळवईकर म्हणाले, की सत्ता हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते धर्माचे, जातीचे राजकारण करीत आहेत. विविध गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या राजकीय नेत्यांना ते आपल्या पक्षात घेऊन सत्ता स्थापन करीत आहेत. यावरुन त्यांना केवण सत्तेशी मतलब असल्याचे स्पष्ट होते. देश स्वातंत्र झाला, तेव्हा देशात आरोग्य, वाहतूक, शिक्षण आदी क्षेत्रात पायाभूत सुविधा नव्हत्या. या सर्व सुविधा त्यानंतर विविध पक्षांच्या सरकारने तयार केल्या. मात्र भाजप केवळ स्वत:चीच पाठ थाेपटत असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवा