शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? टीएमसी नेता समील वळवईकर यांचा प्रश्न 

By पूजा प्रभूगावकर | Updated: December 27, 2023 17:00 IST

विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे.

पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: मागील दहा वर्षातच भारत विकसित झाला का ? यापूर्वीच्या आलेल्या विविध सरकारांचे देशाच्या विकासात कुठलाच हातभार नव्हता का ? असा प्रश्न तृणमूल कॉंग्रेसचे गोवा नेता समील वळवईकर यांनी केला आहे.

भाजप सध्या विकसित भारत हा उपक्रम देशभरात राबवत आहे. मागील दहा वर्षातच देशाची प्रगती झाली का ? भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष झाली.तर मग भाजपच्या म्हणण्यानुसार मागील ६६ वर्षात आलेल्या कुठल्याही सरकारांनी विकास केला नाही. केवळ भाजपनेच देशात शुन्यातून विकास घडवला का ? अशी टीकाही त्यांनी केली.

वळवईकर म्हणाले, की सत्ता हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते धर्माचे, जातीचे राजकारण करीत आहेत. विविध गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या राजकीय नेत्यांना ते आपल्या पक्षात घेऊन सत्ता स्थापन करीत आहेत. यावरुन त्यांना केवण सत्तेशी मतलब असल्याचे स्पष्ट होते. देश स्वातंत्र झाला, तेव्हा देशात आरोग्य, वाहतूक, शिक्षण आदी क्षेत्रात पायाभूत सुविधा नव्हत्या. या सर्व सुविधा त्यानंतर विविध पक्षांच्या सरकारने तयार केल्या. मात्र भाजप केवळ स्वत:चीच पाठ थाेपटत असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवा