शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

त्रुटी दूर करूनच अंमलबजावणी हवी

By admin | Updated: August 25, 2015 01:29 IST

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत वेगवेगळ्या गोष्टी उघड झाल्या

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत वेगवेगळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यामुळे या पध्दतीतील त्रुटी दूर करूनच त्याची अंमलबजावणी केली जावी, असा सूर व्यक्त झाला. विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष मूल्यांकन पध्दत फायदेशीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. सर्व संबंधित घटकांना ३१ आॅगस्टपर्यंत आपापल्या सूचना लेखी स्वरूपात सादर करण्यास शिक्षण खात्याने सांगितले आहे. या सूचना नंतर कें द्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवल्या जातील. केंद्र सरकारने सर्व राज्यांना धोरण ठरविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्या अनुषंगाने पर्वरी येथे ही बैठक झाली. शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयांचे अधिकारी, हेडमास्तर, शिक्षणतज्ज्ञ, सर्वशिक्षा अभियान, एससीईआरटी, गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळ, डायोसेझन मंडळ, गोवा शिक्षण विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नाही. मात्र, विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष मूल्यांकन पध्दत राबवली जाते. ती फायदेशीर असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचेही मत आहे. (प्रतिनिधी)