शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटी दूर करूनच अंमलबजावणी हवी

By admin | Updated: August 25, 2015 01:29 IST

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत वेगवेगळ्या गोष्टी उघड झाल्या

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत वेगवेगळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यामुळे या पध्दतीतील त्रुटी दूर करूनच त्याची अंमलबजावणी केली जावी, असा सूर व्यक्त झाला. विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष मूल्यांकन पध्दत फायदेशीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. सर्व संबंधित घटकांना ३१ आॅगस्टपर्यंत आपापल्या सूचना लेखी स्वरूपात सादर करण्यास शिक्षण खात्याने सांगितले आहे. या सूचना नंतर कें द्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवल्या जातील. केंद्र सरकारने सर्व राज्यांना धोरण ठरविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्या अनुषंगाने पर्वरी येथे ही बैठक झाली. शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयांचे अधिकारी, हेडमास्तर, शिक्षणतज्ज्ञ, सर्वशिक्षा अभियान, एससीईआरटी, गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळ, डायोसेझन मंडळ, गोवा शिक्षण विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नाही. मात्र, विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष मूल्यांकन पध्दत राबवली जाते. ती फायदेशीर असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचेही मत आहे. (प्रतिनिधी)