शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये नापास, तर वर्ष मुकले

By admin | Updated: May 4, 2015 01:23 IST

दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्यांना म्हणजे एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहिलेले विषय त्वरित सोडविण्यासाठी आॅक्टोबरपर्यंत

वासुदेव पागी ल्ल पणजीदहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्यांना म्हणजे एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहिलेले विषय त्वरित सोडविण्यासाठी आॅक्टोबरपर्यंत वाट पाहायला न लावता जूनमध्येच परीक्षेची सोय करून विद्यार्थ्यांचा ताण हलका केला असला तरी या परीक्षेत नापास झालेल्यांचे मात्र ते वर्ष मुकणार आहे. त्यांनी अकरावीसाठी मिळविलेला प्रवेशही रद्द होणार आहे. दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी पाच ते सहा महिने वाट पाहावी लागत होती, ती आता लागणार नाही. जूनमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला आहे. या परीक्षेला मात्र विद्यार्थ्यांना राहिलेले विषय सोडवावेच लागतील. अन्यथा या शैक्षणिक वर्षात अकरावीला त्यांना प्रवेश घेता येणार नाही. एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील; परंतु ते तात्पुरते असतील. पुरवणी परीक्षेचा निकाल लागल्यावरच निकाल पाहून ते प्रवेश कायम केले जातील. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचेच निकाल कायम केले जातील आणि नापास झालेल्यांचे रद्द केले जातील, अशी माहिती गोवा शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. आॅक्टोबरमध्ये होणारी परीक्षा जूनमध्ये घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी घेतल्याचे शेट्ये यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा अभ्यास ताजा असतानाच तसेच अकरावीचा अभ्यास सुरू झालेला नसतानाच दहावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठरते. ६ महिन्यांनंतर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी ते तणावाचे ठरते, असे शालान्त मंडळाचे मत आहे. (पान २ वर)